गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...
बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...
गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...
राज्यातील अकरा नगरपालिका आणि पणजी महानगरपालिका यांच्या निवडणुका अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. खरे तर ह्या निवडणुका गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये व्हायच्या होत्या,...
मोपा विमानतळ ते धारगळ जोडरस्त्यासाठीच्या भूसंपादनाला विरोध करणार्या शेतकर्यांविरुद्ध सरकारने जो बळाचा वापर केला, तो सर्वस्वी गैर आहे. ४५ महिलांसह ६७ आंदोलकांना अटक करून...
गोव्यातील कोरोना पूर्ण नियंत्रणाखाली आला असल्याचे चित्र जरी सरकारी आकडेवारीवरून भासत असले, तरी शेजारच्याच महाराष्ट्रामध्ये सध्या देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत आणि कोरोना विषाणूची...
मांडवीतील कॅसिनोंना पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा सोपस्कार सरकारने पार पाडला. अर्थात, यात अनपेक्षित काहीही नव्हते, कारण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्तेवर...
कॉंग्रेसचा दक्षिण भारतातील एक बालेकिल्ला काल ढासळला. पुडुचेरीमधील कॉंग्रेस - द्रमुक आघाडीचे सरकार अल्पमतात गेले. काही दिवसांपूर्वी सरकारपक्षातील दोघा आमदारांनी राजीनामे दिले होते आणि...
गेल्या २६ जानेवारीच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाआड लपून स्वतःचे मतलब साध्य करू पाहणार्या काही घटकांचे बुरखे एव्हाना फाडले गेले आहेत. ग्रेटा थनबर्गने ट्वीटरवर टाकलेल्या आणि...
महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात त्यांच्या उत्तराखंडच्या दौर्यासाठी सरकारी विमान देण्यावरून उद्भवलेला वाद विकोपाला गेलेला दिसतो. राज्यपालांना परत माघारी...
ग्रामपंचायती हे ग्रामीण विकासाचे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. पंचायतीराज व्यवस्थेमध्ये तळागाळापर्यंत विकास नेण्यामध्ये ग्रामपंचायती महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. सरकार आणि ग्रामीण जनता यांच्यामधील दुवा...