पौर्णिमा केरकर
गणपती कधी येतो आणि कधी जातो कळतही नाही, एवढे त्याच्या सरबराईत आपण व्यस्त राहतो. आज सात दिवसांचे बाप्पा आपल्या गावाला चालले आहेत. त्यांच्याशिवाय...
धनंजय जोग
शेजाऱ्यांनी जी मालमत्ता नष्ट केली ती वीज खात्याची म्हणजेच सरकारची होती. अशा सरकारी मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांविरुद्ध खुद्द खात्यानेच कायदेशीर कारवाई करणे जरूरी होते....
उदय म्हार्दोळकर
अपघात टाळायचे असतील तर वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम खाते व पोलीस यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. गृहमंत्री, वाहतूक मंत्री व सार्वजनिक बांधकाम...
गुरुदास सावळ
अपघातप्रवण विभागात सुधारणा करण्याची घोषणा वाहतूक मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच कधीकधी मुख्यमंत्रीही करतात. दोन-तीन दिवस पोलिसांची मोहीम चालते. मात्र अपघातात मरण पावलेल्या...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
धनंजय जोग
मध्यस्थांनी जर वाद मिटवला तर त्यात सगळ्यांचाच फायदा असतो. ग्राहक व विक्रेत्याचा आयोगासमोर झगडण्यातला वेळ आणि पैसा वाचतो. आयोगाचा, आणि म्हणून सरकार यांचा...
प्रवीण दवणे, ज्येष्ठ गीतकार-साहित्यिक
एखाद्या काव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कलाकृती उत्तमच व्हावी यासाठी आवश्यक असणारी निष्ठा, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि कितीही कष्ट करायची तयारी, या कौशल्यांंच्या आधारावर...
देवकी पंडित, ज्येष्ठ गायिका
आशाताईंकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली नाही. पण गानसाधना कशी करावी हे त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे शिकत राहिले. त्यांच्यामधील ऊर्जेला तोड नाही. यशाच्या शिखरावर...
धनंजय जोग
प्रवास हा मानवी आयुष्याचा भाग आहे. प्रत्येकजण आयुष्यात कुठेतरी प्रवास करतोच. प्रवासात चांगले-वाईट अनुभव येतात, जे बरेच काही शिकवून जातात. असाच अनुभव तक्रारदाराला...
डॉ. अनुजा जोशी
श्रावण महिना म्हणजे भक्तिरसात भिजलेला रंगारंग जल्लोषाचा व आनंदाचा तर आहेच, मनभावन गाणे गाणाराही आहे, पण बुद्धीला सुविचारांचे खतपाणी देणाराही आहे. जीवनमूल्यांना...
धनंजय जोग
पॉलिसीत बायको, मुले किंवा जवळचे नातेवाईकच नामांकित असतात. मी ज्या व्यक्तीचा नातेवाईक नाही त्याचा विमा उतरवणे आणि स्वतःला नामांकित करणे बरोबर आहे का?...
शशांक मो. गुळगुळे
आर्थिक गरजेच्या वेळी शेअर बाजारभावाने विकता येतात, पण काही कालावधीची गरज भागविण्यासाठी आपल्याकडे असलेल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर विकले तर पुन्हा ते घेणे...
पौर्णिमा केरकर
जे दुर्मीळ असते त्याची ओढ नेहमीच मनाला लागते, पण त्याचबरोबर ते टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. आज ज्या वेगाने आधुनिकतेच्या नावावर जंगलांचा...