- ज. अ. रेडकर
लहान-थोर माणसे आपले मुख्य काम विसरून मोबाईलच्या मायाजालात अडकून पडतात. आभासमय जीवनाला खरे मानतात. विज्ञान योग्य रीतीने वापरले तर ते वरदान...
>> शशांक मो. गुळगुळे
आपल्या देशातील नागरिकांना प्राप्तिकरात फारच कमी सवलती आहेत. तरीही ज्येष्ठ नागरिकांचे औषधपाणी, जीवनमान, चरितार्थ इत्यादींसाठी त्यांच्याकडे पैसा खेळता राहावा म्हणून प्राप्तिकर...
डॉ. मनाली महेश पवार
या अवकाळी पावसामुळे बाह्य तापमान 50-20 डिग्री अंशाने कमी होते व अचानक वातावरणात गारवा येतो. त्याचप्रमाणे परत सूर्यदेव अचानक संतप्त होतो...
सुरेखा सुरेश गावस-देसाई
आजची पिढी वाया गेलेली नाही. ती प्रगल्भ, व्यवहारी, चाणाक्ष आहे. पण त्यांच्यापुढे आदर्श कोणाचे? कसले? म्हणून तर कित्येकांना ‘इझी मनी' तोही कशातही...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
अशोक चौसाळकर, ज्येष्ठ अभ्यासक
देशाच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने विचार करता कर्नाटकचे निकाल महत्त्वपूर्ण आहेत. दक्षिणेतील पाच राज्यांपैकी केवळ कर्नाटकमध्येच भाजपाला चांगली मते मिळत होती. परंतु...
शशांक मो. गुळगुळे
कंपन्यांच्या मुदत ठेवींत गुंतवणूक करताना फक्त व्याजदर न पाहता संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, पत, मानांकन (रेटिंग), व्यवसायाची स्थिती, आव्हाने, ठेव व व्याज...
गुरुदास सावळ
खाण लिजांचा लिलाव झालेला असला तरी विविध परवाने मिळविण्यासाठी अजून बराच वेळ लागणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय हाच खरा व...
मीना समुद्र
वाढदिवस म्हणजे काय असतं? नुसतंच शरीरानं वाढणं नव्हे तर बुद्धीनं, ज्ञानानं, मनानं वाढणं असतं. त्यात कौतुक जरूर असतं. माया असते, प्रेम असतं, शुभेच्छा...
शशांक मो. गुळगुळे
भारत हा सर्वाधिक इंधन आयात करणारा देश आहे. ही आयात जर कमी झाली तर ते आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगलेच आहे. त्यामुळे इंधनाला...
शरत्चंद्र देशप्रभू
सत्तरी पार केलेल्या पिढीने त्यावेळची पणजी अनुभवली. लाल मातीचे रस्ते, बैलगाड्यांच्या चाकांचे आवाज, टांग्याच्या घोड्यांची टपटप… आम्ही राहत असलेल्या परिसरातील त्याकाळच्या महान व्यक्ती...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
सहस्रावधी वर्षे लोटली. गतिमान कालचक्रानुसार जीवनशैली बदलत गेली. निसर्गसृष्टीवर, पर्यावरणावर बऱ्याच प्रमाणात आघात झाले; तरीदेखील अभिजात सौंदर्याचे नित्यनूतन उन्मेष येथील निसर्गाने प्रकट...
डॉ. उदय देशमुखसह-संस्थापक, समर्थ भारत, गोवा
सोयी-सुविधांना प्राधान्य आणि जीवनाचा वेग यामुळे निमशहरी आणि शहरी लोक फ्रोझन म्हणजेच तयार- ‘रेडी टू कूक'-‘हीट अँड इट'- खाण्याकडे...