प्रमोद ठाकूर
कुठल्याही निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून सरकारी कर्मचारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, माध्यमे यांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन आचारसंहितेबाबत मार्गदर्शन केले जाते. निवडणूक प्रक्रिया...
शशांक मो. गुळगुळे
2023-24 हे आर्थिक वर्ष संपायला फक्त दोन आठवडे राहिले आहेत. जुनी करप्रणाली निवडणाऱ्या आणि त्यानुसार आपले विवरणपत्र दाखल करणाऱ्या करदात्यांसाठी विविध कलमांतर्गत...
गुरुदास सावळ
ओबीसींना आरक्षण द्या या मागणीला सत्ताधारी भाजपा पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला तर देशभर त्याचे पडसाद उमटतील. जास्त प्रमाणात ओबीसी असलेल्या अनेक राज्यांत ही...
धनंजय जोग
आमच्यासमोर प्रश्न एकच होता की सिंगबाळ यांची डोकेदुखी ही अशी ‘पूर्वापार-अस्तित्वात' असलेली व्याधी आहे का? असल्यास कंपनीने नकार देणे हे योग्य ठरेल. नसल्यास,...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
बबन भगत
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी भाजप, तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह देशभरातील सगळेच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले...
शशांक मो. गुळगुळे
कोविड साथीच्या संकटानंतर आरोग्य विमा पॉलिसी घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण काही प्रकरणांत विमा कंपनीकडून दावा मंजूर केला जात नाही. हे...
धनंजय जोग
कनिष्ठ कोर्टाचा निवाडा बदलताना नेहमीच काही वरिष्ठ कोर्टाने डोके लढवायची गरज नसते. जर आधीच्या कोर्टाने मूलभूत चूक केल्याचे किंवा काही घटनांची नोंद न...
ज. अ. रेडकर
‘भले तरी देऊ कांसेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी' असे रोखठोक बजावणारे कुणी आता शिल्लक उरलेले नाहीत. उलट सनातनी मुखवटा लेवून सत्तेच्या...
सौ. शिवांगी पैदरकर-बर्वे(सहाय्यक कृषी अधिकारी, धारबांदोडा)
यावर्षीच्या हंगामाचा विचार केल्यास बदलत्या हवामानाचा परिणाम काही अंशी काजू व आंबा बागांवर झालेला दिसतो. मोहोर तर वेळच्या वेळी...
शशांक मो. गुळगुळे
सध्या आपला भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. येत्या काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे आणि भारताला विकसित देशाचा...
गुरुदास सावळ
भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने जोरदार मार्गक्रमण करीत आहे. विविध क्षेत्रांत आपल्या देशाने एवढी भरारी घेतली आहे की 2047 पर्यंत म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला जेव्हा...