- गुरुदास सावळ
बायंगिणी कचरा प्रकल्प होऊ द्यायचा नाही असा निर्धार कुंभारजुवेच्या आमदारांनी केला आहे. बायंगिणी प्रकल्प झाल्यास आपली आमदारकी धोक्यात येऊ शकते, त्यामुळे त्यांनी...
विश्वनाथ कोल्हापुरे(लता मंगेशकर यांचे आतेभाऊ)
आपल्या गोड आवाजाने रसिकांच्या हृदयाची पकड घेणारी हृदया. हो हृदयाच! बारशाच्या दिवशी पाळण्यात तिचे हेच नाव ठेवलेले होते. मला वाटते...
- संदेश प्रभुदेसाय(लेखक गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत)
त्यांनी कधीही प्रक्षोभक असे काही लिहिले नाही, परंतु पचपचीत म्हणावे तसे रटाळही लिहिले नाही. जे लिहिले ते मुद्देसूद...
डॉ. नंदकिशोर कपोतेसुप्रसिद्ध नर्तक
तब्बेतीच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या अवस्थेत असताना पंडीतजी म्हणाले होते, ‘मेरे लिए प्रार्थना करो’. ते ऐकून मी म्हणालो, ‘आप जल्दी अच्छे हो जाएंगे...
हेमंत देसाई
केंद्र आणि राज्य सरकारमधल्या तसेच सरकारी उपक्रमांमधल्या नोकर्यांचे प्रमाण उत्तरोत्तर घटतच जाणार आहे. भारतात पदवीधरांमधल्या बेरोजगारीचा दर १७ टक्के आहे तर पदव्युत्तर शिक्षण...
गुरुदास सावळ
जयेश साळगावकर, रवी नाईक आदींनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे बळ वाढले आहे. आणखी काही बडे नेते गोवा मुक्तिदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ब्रि. हेमंत महाजन (लेखक निवृत्त ब्रिगेडियर व संरक्षणतज्ज्ञ आहेत)
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी बीएसएफच्या कायद्यात दुरुस्तीद्वारे या दलाच्या अधिकारकक्षेला वाढवत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार पंजाब,...
हेमंत देसाई
जागतिक नाणेनिधीने भारताचा जीडीपी दर साडेबारा टक्के तर चीनचा ८.६ टक्के असेल असा थेट अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी भारताच्या...
(‘नवप्रभा’ दिवाळी अंक- २०२० मध्ये प्रसिद्ध)
डॉ. अनुजा जोशी(नामवंत कवयित्री)
दिवे लागले रे दिवे लागले |तमाच्या तळाशी दिवे लागले!.. हे एवढेच रामाणी आपल्याला माहीत आहेत. याचा...