डॉ. मनाली महेश पवार
दुखणे म्हटले की प्रथमदर्शनी सर्वजण जरा दुर्लक्षच करतात. मनुष्य म्हटला की दुखणे-खुपणे आलेच असा सगळ्यांचा समज असतो. पण हे दुखणे जेव्हा...
डॉ. मनाली महेश पवार
सध्या सांधेदुखी, दमा, अपचन, त्वचाविकार, झोप न येणे, उदासीन वाटणे इत्यादी तक्रारी घेऊन रुग्ण दवाखान्यात येत आहेत. काय कारण असेल अशाप्रकारचे...
डॉ. सीताकांत घाणेकर
शरीररूपात आपण कुणीही असू देत, प्रत्येकाला आत्मा समजावे. म्हणजे त्याच्या अनेक पूर्वजन्मांच्या संस्कारांची आठवण ठेवावी. त्यामुळे प्रत्येकाची वागणूक सहज बदलेल. इतरांबद्दल प्रेम,...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने...
डॉ. मनाली महेश पवार
पाऊस पडायला सुरुवात झाली की साथीचे रोग पसरायला सुरुवात होते. त्यात लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे कांजिण्या. हा एक संसर्गजन्य...
योगसाधना- 610, अंतरंगयोग- 195
डॉ. सीताकांत घाणेकर
आम्हा बहुतेकांना वाटते की हे संस्कार मुलाच्या जन्मानंतर करायचे असतात; गर्भावस्थेत नव्हे! पण हा समज अज्ञानामुळे आहे. अध्यात्मशास्त्राप्रमाणे नव्या...
योगसाधना- 609, अंतरंगयोग- 194
डॉ. सीताकांत घाणेकर
श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित… यांच्याशी चांगले वागून त्यांचे आशीर्वाद मिळण्याची संधी जास्त असते. शेवटी इतरांच्या शुभेच्छा, आशीर्वाद हीच प्रत्येकाची...
‘आरोग्य म्हणजे संपत्ती' हे केवळ शब्द नाहीत तर जीवन जगण्याचे मूळ आहे. कारण जोपर्यंत आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी नसतो, तोपर्यंत आपण आपल्या जीवनाचा...
डॉ. मनाली महेश पवार
आजची बदललेली जीवनशैली, बिघडलेली दिनचर्या, ऋतुचर्येचे पालन न करणे, तसेच आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे अवघड जागेवरची दुखणी निर्माण होतात. यात फिशर, भगंदर,...
योगसाधना- 608, अंतरंगयोग- 193
डॉ. सीताकांत घाणेकर
विविधता प्रत्येक क्षेत्रात, हा प्रकृतीचा स्थायी स्वभाव आहे. थोडे चिंतन केले तर कळेल की, त्यामुळेच तर जीवन रंगीन बनते;...
डॉ. मनाली महेश पवार
सहाही ऋतूंमध्ये वर्षा ऋतूत आरोग्य सांभाळणे सर्वात अवघड असते. या काळात शरीरशक्ती सर्वात कमी होत असते. शरीरातील त्रिदोष व अग्नी अशा...
योगसाधना- 607, अंतरंगयोग- 192
डॉ. सीताकांत घाणेकर
अनेकवेळा समाजात दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती भेटतात त्यावेळी ही साधना फार उपयोगी पडते. त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार बंद होऊन सकारात्मक विचार...