डॉ. मनाली महेश पवार
हा महिना तर सूर्य उपासनेसाठी खूप महत्त्वाचा सांगितला गेला आहे. सूर्याच्या कोवळ्या किरणांचा लाभ आपल्या जीवनात होण्यासाठी सूर्यनमस्कारासारखा दुसरा व्यायामप्रकार नाही....
योगसाधना- 587, अंतरंगयोग-172
डॉ. सीताकांत घाणेकर
या सर्व नकारात्मक गोष्टी बघितल्या की मन खंती होते. नैराश्य येते. त्यामुळे मानसिक व मनोदैहिक रोग बळावतात. अनेकजण व्यसनाधीन होतात....
योगसाधना- 586, अंतरंगयोग- 171
डॉ. सीताकांत घाणेकर
आज मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार. याचे सहकारी आहेत- पद, प्रतिष्ठा, पैसा… पण या सर्व गोष्टी शरीरासाठी आहेत,...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने...
(योगसाधना- ५८४, अंतरंगयोग- १६९)- डॉ. सीताकांत घाणेकर
बहुतेकवेळा मानवाच्या कृत्रिम स्वभावामुळे आपण कुठल्याही परिस्थितीला इतरांना जबाबदार ठरवतो. म्हणून आपल्या मनाला व्यवस्थित मातेच्या प्रेमाने समजवावे लागते....
(योगसाधना- ५८०, अंतरंगयोग- १६५)
- डॉ. सीताकांत घाणेकर
आपण अनेकवेळा म्हटले आहे की या सर्व गोष्टी प्रतीकरूपात आहेत. त्यांचा गर्भितार्थ व आध्यात्मिकता समजून आत्मसात करणे आवश्यक...
(योगसाधना ः ५७९, अंतरंगयोग- १६४)
- डॉ. सीताकांत घाणेकर
सरस्वतीच्या उपासकांनी एकमेकांसह एका सूत्रात ओवून घेऊन काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. विद्वानांच्या शक्तीचा व्यवस्थित योग कोणत्याही...
- डॉ. मनाली महेश पवार
त्वचा म्हणजे जणू आरोग्याचा आरसाच होय. सर्व शरीर व्यापून राहणारे त्वचा हे एकमेव ज्ञानेंद्रिय आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे त्वचा मांसधातूचा उपधातू आहे....
- डॉ. सीताकांत घाणेकर
आत्मा ज्ञानस्वरूप, सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुखस्वरूप, आनंदस्वरूप, शक्तीस्वरूप आहे. पण कलियुगात मायेच्या जबरदस्त व शक्तिशाली प्रभावामुळे माणसाला आपल्या मूळ गुणांचा व...
- डॉ. मनाली महेश पवार
या दिवसांत भूक सारखी लागते. त्यामुळे अतिरिक्त तर खाणे होतेच, शिवाय नको असलेले, जिभेचे चोचले पुरविणारेच पदार्थ जास्त खाल्ले जातात....