प्रा. रमेश सप्रे
(जीवन संस्कार- 7)
निसर्ग शारीरिक अंगानं परिवर्तन घडवतच असतो, तर जीवनानुभव भावनिक, बौद्धिक, सामाजिक अंगानं बदल घडवतच असतात. आणि या सर्व बदलांना एकमेकांत...
डॉ. मनाली महेश पवार
पायाच्या तळव्यांची जळजळ म्हणजे पाददाह होय. जेव्हा पायांच्या तळव्यांची आग, जळजळ होते तेव्हा ती फक्त उष्णता वाढल्यानेच होत नाही, तर पित्ताबरोबर...
प्रा. रमेश सप्रे
ः जीवन संस्कार ः (उत्तरार्ध )
सध्या अनेकांना वाटते, नव्हे अनुभवाला येते तशी अरुणावस्थेतील मुलांची समस्या हा चिंतेचा नव्हे तर चिंतनाचा विषय आहे....
- प्रा. रमेश सप्रे
‘शांती’ हा शब्द जरी उच्चारला तर डोळ्यासमोर गौतम बुद्ध, भगवान महावीर, सारे संत यांच्या शांतप्रसन्न मुद्रा उभ्या राहतात. पण यापूर्वीही उपनिषदांचे...
(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
जीवन संस्कार- 4
प्रा. रमेश सप्रे
आपण मुलांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेतलं आहे. त्यांना शाळा नावाच्या कोंडवाड्यात कोंडण्याचा आपला प्रयत्न असतो. आपण अशा पूर्वप्राथमिक शिक्षणसंस्थांना ‘बालवाडी',...
डॉ. मनाली महेश पवार
अन्नसेवन करताना त्याच्या आधी आणि नंतरसुद्धा प्रसन्न वृत्तीने आणि चांगल्या विचारांनी, चांगल्या भावनांनी युक्त असणे हे अन्नपचन आणि एकूणच शारीरिक आरोग्य...
जीवन संस्कार
प्रा. रमेश सप्रे
संस्कारांचं रूप बदललं तरी स्वरूप नि उद्देश एकच असतो- नवजात अर्भकाचं हार्दिक स्वागत करायचं नि कृतज्ञतेच्या भावनेनं प्रेमानं त्याचं लालन-पालन-पोषण नि...
डॉ. मनाली महेश पवार
अतिअम्बुपान, विषमाशन, वेगधारणा व स्वप्नविपर्यय अशी ही चार महत्त्वाची मलावरोधाची कारणे आयुर्वेदशास्त्रात सांगितली आहेत. मग ज्यांना-ज्यांना हा मलावरोधाचा त्रास आहे त्यांनी...
जीवन संस्कारलेखांक- 2
प्रा. रमेश सप्रे
बाळ प्रत्यक्षात जन्माला येण्याआधीपासून त्याची जडणघडण आईच्या गर्भाशयात, अंतरंगात होत असते. या जडणघडणीचेही विशिष्ट टप्पे असतात. जच्चा नि बच्चा यांची...
प्रा. रमेश सप्रे
जीवनसंस्कारांचे जे अनेकानेक पैलू आहेत. ते अक्षरशः आपल्या जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतरही जीवनाला ‘स्पर्श' करणारे आहेत. धर्मशास्त्रानुसार आजन्म मरण व्यापणारे हे संस्कार. त्यांतील...
डॉ. मनाली महेश पवार
स्त्रीच्या आयुष्यात येणारे एक अपरिहार्य आणि महत्त्वाचे वळण म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ.हा काळ म्हणजे पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून निवृत्ती होय. त्यामुळे ‘एचआरटी'शिवायही आपण जीवनशैलीमध्ये...