कर्नाटक आणि तामीळनाडूदरम्यान कावेरीचे जलयुद्ध पुन्हा भडकले आहे. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पाणीवाटपावरून दोन्ही राज्यांत एकमेकांच्या मालमत्तांची नासधूस, एकमेकांच्या नागरिकांना मारबडव असे हिंसक प्रकार...
ह्या जगामध्ये बहुतेक माणसे जन्माला येतात, केवळ स्वतःपुरते आणि कुटुंबापुरते पाहत संसारकर्तव्ये पार पाडतात आणि समाजाला काहीही योगदान न देता कधीतरी राम म्हणतात. पण...
भारत आणि कॅनडा यांचे संबंध आज पराकोटीच्या विकोपाला गेलेले दिसत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो जी - 20 परिषदेच्या निमित्ताने दिल्लीला आले तेव्हाच त्यांच्या...
पाकव्याप्त काश्मीर लवकरच आपोआप भारतात येईल, थोडी प्रतीक्षा करा असे विधान केंद्रीय मंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी राजस्थानात भाजपच्या परिवर्तन संकल्प...
गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...
बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...
गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...
इस्लामिक स्टुडंटस् ऑर्गनायझेशन या संस्थेच्या ‘मशीद दर्शन' उपक्रमातून वास्कोमध्ये अकारण धार्मिक तणाव निर्माण झाला. वास्कोतील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींना मशिदीत नेऊन धार्मिक विधी करायला...
जी - 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने नुकतेच भारतात येऊन गेलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक एकीकडे आपला साधेपणा, विनम्रता आणि आपल्या देशात भारतविरोधी कारवायांना कदापि...
उभरत्या भारताच्या जागतिक प्रभावाचे दिमाखदार दर्शन घडवीत जी 20 परिषद दिल्लीत संपन्न झाली. अनेक मानाचे तुरे भारताच्या शिरपेचात ह्या परिषदेतून खोवले गेले आहेत. सर्वांत...
गोव्यामध्ये कोणीही दुसऱ्याच्या धर्माविषयी अनुदार उद्गार काढले, तर बोलणाऱ्याचा धर्म न बघता कडक कारवाई करणार असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला...
बाणस्तारी अपघात प्रकरणातील मृतांच्या नातलगांना व जखमींना नुकसान भरपाईचे वाटप कसे केले जावे त्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिले. ही नुकसान...
आपल्या देशाचे नाव इंडियाऐवजी केवळ भारत ठेवण्याच्या दिशेने मोदी सरकारची पावले पडत असल्याची हाकाटी इंडिया आघाडीने काल सुरू केली. त्याला कारणही तसेच घडले. दिल्लीत...
बाणस्तारीतील भीषण अपघाताच्या खुणा अद्याप पुसल्या गेल्या नसतानाच पर्वरीतील रस्त्यावर पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. चक्काचूर झालेले, रक्ताने माखलेले अपघातग्रस्त वाहन पाहून कोणाच्याही...
भारतीय जनता पक्षाची केंद्रातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी 28 विरोधी पक्षांनी इंडियाच्या नावाखाली एकजूट निर्माण केली असली, तरी आजवर तरी ह्या राजकीय पक्षांमध्ये एकमेकांविषयी साशंकताच...