पुढील वर्षीच्या म्हणजे 2026 च्या मार्चअखेरपर्यंत देशाला नक्षलवादमुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे, त्या दिशेने सरकारची जोरदार पावले पडताना...
पश्चिम बंगालमधील हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद जिल्ह्यात केंद्रीय दलांच्या सतत तैनातीवर कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला. उच्च न्यायालयाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, पश्चिम बंगाल...
पोलीस आस्थापन मंडळाच्या शिफारशीनुसार बदल्या
राज्य सरकारने पोलीस आस्थापन मंडळाच्या शिफारशीनुसार 50 पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचा आदेश काल जारी केला. पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क...
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची पत्रकार परिषदेत टीका
काँग्रेस पक्ष नॅशनल हेराल्ड प्रकरणातील निर्णयाविरोधात प्रदर्शन करून जनतेची दिशाभूल करीत आहे. मुळात नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012...
राज्य सरकारने एनजीओ 'साहायता' योजना रद्द केली. यासंबंधीची सूचना जारी करण्यात आली आहे. राज्यातील नोंदणीकृत एनजीओंना आर्थिक मदत प्रदान करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू...
हिमाचल प्रदेशातील मंडी येथील डीसी कार्यालयानंतर आता राज्य सचिवालयातील मुख्य सचिवांचे कार्यालयही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी सचिवालयातील सुरक्षा वाढवली आहे....
सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
दोन दिवसांच्या सलग सुनावणीनंतर आता 5 रोजी सुनावणी
वक्फ सुधारणा कायद्यावर केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम दिलासा मिळाला अलून न्यायालयाने वक्फ कायद्याला...
डॉ. मनाली महेश पवार
अतिअम्बुपान, विषमाशन, वेगधारणा व स्वप्नविपर्यय अशी ही चार महत्त्वाची मलावरोधाची कारणे आयुर्वेदशास्त्रात सांगितली आहेत. मग ज्यांना-ज्यांना हा मलावरोधाचा त्रास आहे त्यांनी...
धनंजय जोग
बोरकर यानिमित्ताने मोनार्ककडून चार वर्षे वापरलेला टीव्ही संपूर्ण बदलून नवा मिळेल अशी अवास्तव अपेक्षा करत होते. तात्पर्य काय तर आपल्या मागण्या अतिमहत्त्वाकांक्षेच्या नसाव्यात....
जीवन संस्कारलेखांक- 2
प्रा. रमेश सप्रे
बाळ प्रत्यक्षात जन्माला येण्याआधीपासून त्याची जडणघडण आईच्या गर्भाशयात, अंतरंगात होत असते. या जडणघडणीचेही विशिष्ट टप्पे असतात. जच्चा नि बच्चा यांची...
प्राचार्य पांडुरंग रावजी नाडकर्णी
शालेय वर्ष बदल आवश्यक होता का, यावर कुणी संशोधन केले आहे का, याची बेरीज-वजाबाकी कुणीही केली नाही व तशी गरजही कोणाला...
डॉ. वि. ल. धारूरकर
व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
पुढील वर्षीच्या म्हणजे 2026 च्या मार्चअखेरपर्यंत देशाला नक्षलवादमुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे, त्या दिशेने सरकारची जोरदार पावले पडताना...