उत्तरकाशीमधल्या कोसळलेल्या बोगद्यात गेल्या दिवाळीपासून अडकून पडलेल्या 41 कामगारांच्या सुटकेचा क्षण जवळ आला असतानाच खोदकाम करणाऱ्या ऑगर मशीनच्या ब्लेड तुटल्याने अवघ्या दहा मीटरचे खोदकाम...
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून स्पष्ट
उद्या सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी म्हादई विषयक याचिका सुनावणीला येण्याची शक्यता आहे....
व्हडलेभाट-चिखली येथील प्रकार; चाचणीदरम्यान पाण्याने घेतला पेट
दाबोळी मतदारसंघातील व्हडलेभाट-चिखली (माटवे) येथील अंदाजे सहा विहिरींतील पाण्याला चक्क पेट्रोलचा वास येऊ लागला आहे. चिखली पंचायत क्षेत्रातील...
दक्षिण गोव्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. तसेच मला लोकसभा निवडणूक लढविण्यात रस नाही, असे कुडचडेचे आमदार तथा माजी मंत्री...
राज्यातील सुरू असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा समारोप मंगळवार दि. 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर...
ुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्ताच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद...
>> केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अर्थव्यवस्थेला फायदा : हरदीप सिंग पुरी
देशात जैव इंधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता सरकारने...
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारामधील निर्माणाधीन बोगद्यात मागील 16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मजुरांच्या सुटकेसाठी 80 मीटर व्यास असलेला 10 मीटर...
योगसाधना- 625, अंतरंगयोग- 211
डॉ. सीताकांत घाणेकर
उच्चकोटीचा बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव. प्रत्येकात पुष्कळ विविधता अन् अनेक गूढांचा संचय असतो. हे सर्व समजण्यासाठी सुरुवातीला विषयाची जाणीव...
धनंजय जोग
‘अपील', ‘अंमलबजावणी' किंवा ‘पुनःपरीक्षण' या तिन्ही प्रकारचे अर्ज आले नाहीत तर आयोगाला निवाड्याच्या पालनाविषयी काही कळायची सोय नाही. म्हणून सुनीता यांनीडिपॉझिट केलेले रु....
डॉ. मनाली महेश पवार
दिवाळीत थंडी पडायला सुरुवात होते. त्यामुळे शरीरातील व बाहेरील वातावरणातील वात वाढायला सुरुवात होते. म्हणूनच वाताचा रुक्ष, खर हा गुण वाढतो...
चिंतामणी केळकर
तुलसी-विवाहासंदर्भात पाहता सांप्रत एकवाक्यता दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुलसी-विवाह साजरा होतो. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी-विवाह करता येतो. यासाठी...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ
म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...
उत्तरकाशीमधल्या कोसळलेल्या बोगद्यात गेल्या दिवाळीपासून अडकून पडलेल्या 41 कामगारांच्या सुटकेचा क्षण जवळ आला असतानाच खोदकाम करणाऱ्या ऑगर मशीनच्या ब्लेड तुटल्याने अवघ्या दहा मीटरचे खोदकाम...