भारत आणि कॅनडा यांचे संबंध आज पराकोटीच्या विकोपाला गेलेले दिसत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो जी - 20 परिषदेच्या निमित्ताने दिल्लीला आले तेव्हाच त्यांच्या...
ओसीआय रद्द करण्याचा भारतचा निर्णय
एनआयएकडून 19 दहशतवाद्यांची यादी जाहीर
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळे भारत आणि...
प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षात अनेक नेते इच्छुक
सत्ताधारी भाजपमध्ये सध्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी तसेच प्रदेशाध्यक्षपदासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर...
आतापर्यंत 94 रुग्णांची नोंद, राज्यभरात डेंग्यूचे रुग्ण
दक्षिण गोव्यापासून उत्तर गोव्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी यंदा डेंग्यूचे रुग्ण आढळू लागलेले असून आरोग्य खात्यासाठी आता तो एक चिंतेचा...
देशपातळीवर महिलांसाठी 33 टक्के आरक्षण जाहीर झाले असून सर्व प्रक्रिया रीतसर पूर्ण झाली तर आगामी 2027च्या गोवा विधानसभा निवडणुकीत राज्यात किमान तेरा महिला आमदार...
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत 5 ऑक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे. कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात...
राजस्थानमध्ये पुढील काही महिन्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आप इंडिया आघाडीविरोधात लढण्याची शक्यता आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्ये दोन गटांत धुसफूस सुरू असून आपने 200 च्या...
11 राज्यांत धावणाऱ्या 9 वंदे भारत रेल्वेेंना दाखवला हिरवा झेंडा
देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याची अभूतपूर्व संधी चालून आली आहे. आजचा पायाभूत सुविधांचा वेग देशातील 140 कोटी...
पौर्णिमा केरकर
गणपती कधी येतो आणि कधी जातो कळतही नाही, एवढे त्याच्या सरबराईत आपण व्यस्त राहतो. आज सात दिवसांचे बाप्पा आपल्या गावाला चालले आहेत. त्यांच्याशिवाय...
धनंजय जोग
शेजाऱ्यांनी जी मालमत्ता नष्ट केली ती वीज खात्याची म्हणजेच सरकारची होती. अशा सरकारी मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांविरुद्ध खुद्द खात्यानेच कायदेशीर कारवाई करणे जरूरी होते....
डॉ. मनाली महेश पवार
दुखणे म्हटले की प्रथमदर्शनी सर्वजण जरा दुर्लक्षच करतात. मनुष्य म्हटला की दुखणे-खुपणे आलेच असा सगळ्यांचा समज असतो. पण हे दुखणे जेव्हा...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ
म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...
भारत आणि कॅनडा यांचे संबंध आज पराकोटीच्या विकोपाला गेलेले दिसत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो जी - 20 परिषदेच्या निमित्ताने दिल्लीला आले तेव्हाच त्यांच्या...