चीनने केली अमेरिकेकडे मागणी
कारवाईचा रशियाकडून निषेध, भारताकडून चिंता व्यक्त
इस्रायलचा अमेरिकेला पाठिंबा
अमेरिकेने शनिवारी भल्या पहाटे व्हेनेझुएलावर हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी...
चिंबलवासीयांनी दिला ‘युनिटी मॉल' व ‘प्रशासन स्तंभ'विरोधातील जाहीर सभेत इशारा
‘युनिटी मॉल' व ‘प्रशासन स्तंभ' या प्रकल्पांच्या नावाखाली गोवा सरकार चिंबल व आजुबाजूचा निसर्ग संपन्न...
प. बंगालमधील एका 36 वर्षीय स्थलांतरीत कामगाराचा पोलीस कोठडीत झालेल्या कथित मारहाणीमुळे मृृत्यू झाल्याच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. मृत कामगाराचे नाव देवानंद साना...
मंत्री राजनाथ सिंह यांचे गोव्यात आगमन
गोव्याच्या दोन दिवसांच्या भेटीवर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी आयएनएस हंसा, वास्को येथे स्वागत...
- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
संभलमध्ये रविवारी दोन अनधिकृत मशिदी आणि एक मदरसा पाडण्यात आला. असमोली पोलिस ठाण्याच्या हाजीपूर गावात बुलडोझर कारवाईपूर्वीच एका मशिदीला गावातील लोकांनी स्वतःच पाडले. लोकांनी...
उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; 4 खाणपट्ट्यांवर उत्खननाचे काम लवकरच मार्गी लागणार
राज्यातील आणखी सहा खाणपट्ट्यांचा (मायनिंग ब्लॉक्स) लिलाव पुढील फेब्रुवारी महिन्यात...
म्हापसा-अस्नोडा मार्गावर अस्नोडा येथे बसने दुचाकीला धडक दिल्याने काल झालेल्या अपघातातदुचाकीस्वार लक्ष्मीकांत ऊर्फ धाकटू शेटकर (45, रा. खोर्जुवे-हळदोणा) हे जागीच ठार झाले. दुचाकीवर मागे...
साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू स्टेडियम येथे काल 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे संमेलन 4...
प्रशासकांनी विरोधी गटाकडे चावी दिल्याने ग्रामस्थ संतप्त; अद्याप तोडगा नाही
धुळापी-खोर्ली येथील श्री रवळनाथ देवस्थानातील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. या देवस्थानची दुसरी चावी विरोधी...
धारबांदोडा, सांगे, काणकोण व केपे या तालुक्यांचा समावेश असलेल्या गोव्यातील तिसऱ्या कुशावती जिल्ह्याचे मंत्री रमेश तवडकर, सुभाष फळदेसाई व आमदार नीलेश काब्राल यांनी स्वागत...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची माहिती; मृत्यूचे प्रमाण वाढले
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील ताज्या आकडेवारीनुसार, देशात 2025 मध्ये तब्बल 166 वाघांचा मृत्यू झाला. 2024 च्या...