महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांचा शपथग्रहण सोहळा संपन्न
गोव्यात काँग्रेस पक्षातील काही नेते बेशिस्त वर्तन करीत आहेत. यापुढे बेशिस्तपणे वागणाऱ्या नेत्यांवर कडक कारवाई...
भौतिकशास्त्र विभागातील कथित प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांच्याविरोधात गोवा विद्यापीठाने काल अखेर आगशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. गोवा विद्यापीठाने...
सरकारने एप्रिल महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाविरुद्ध आपण आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे काल गोवा फॉरवर्डचे नेते...
>> गोंधळ प्रकरणी भाजपच्या 18 आमदारांचे निलंबन
कर्नाटकमध्ये सध्या हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनी विधानसभेत बोलताना केलेल्या एका दाव्यानंतर...
- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
>> 49 जणांना सुनावली फाशीची शिक्षा; 18 जणांना प्रत्यक्षात फाशी; केंद्र सरकारची संसदेत माहिती
परदेशातील भारतीयांच्या मुद्द्यांवर संसदेत शुक्रवारी चर्चा झाली. यावेळी केंद्र सरकारने परदेशातील...
कुठ्ठाळी येथील कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये दोघा इसमांनी जबरदस्तीने घुसून तेथील दोन कामगारांशी किरकोळ वादातून हल्ला केला. त्यात एका 23 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला,...
भू रुपांतराच्या मुद्द्यावरून काही नागरिकांनी पणजीतील चर्च चौकात निदर्शने करत विश्वजीत राणे यांना नगरनियोजन मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी केली होती. त्यावर नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे...
मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत...
कुलगुरुंनी नेमलेल्या सत्यशोधन समितीच्या चौकशी अहवालावर सरकार असमाधानी
गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने काल मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस....
हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. कंपनीतील कामगारांकडून मिळणारी चुकीची...
पणजी महानगरपालिकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 120 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून, विविध विकासकामांसाठी 15 ते 20 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी...