कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश; पावसाअभावी भातशेतीची कामे पूर्णत: ठप्प
राज्यातून पाऊस गायब झाल्याने भातशेतीसह अन्य भाजीपाला लागवड धोक्यात आली आहे आणि...
म्हादई अभयारण्यातील प्रतिबंंधित जळवणे धबधब्यावर प्रवेश प्रकरणी वन खात्याची कारवाई
गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्याच्या मुख्य क्षेत्रातील बंदी घातलेल्या जळवणे धबधबा परिसरात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या कर्नाटकातील...
जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा
180 कोटी रुपये खर्च करून राज्यातील आयटीआय केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...
शिक्षण खात्याने सर्व शाळांना पाठवले परिपत्रक
राज्यातील शैक्षणिक संस्थांचा राजकीय आणि धार्मिक प्रचारासाठी वापर करण्यास मान्यता न देण्याचे निर्देश सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शिक्षण संस्थांना...
- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
आम आदमी पक्षाने इथेनॉलमिश्रीत पेट्रोलविरोधात मोहीम सुरू केली असून, या सक्तीच्या पेट्रोलविरोधात एकत्र येऊन ेीींशि20शेीीिंश्र.लेा या संकेतस्थळाला भेट देऊन आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल...
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पावसाळ्यापूर्वीच्या काळातील नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतचा अंतरिम अहवाल काल सादर केला. मांडवी नदीत पुलाच्या परिसरात...
भारताला जागतिक स्तरावर इलेक्ट्रॉनिक्स आणि हाय-टेक मॅन्युफॅक्चरिंगचे केंद्र बनवण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0' ला...