30 C
Panjim

Covering Goa since 1970

Sunday, September 6, 2026

बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे विधानसभा संकुलात मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन सादर मराठी राजभाषा निर्धार समितीने काल मराठीला राजभाषा दर्जा देण्याच्या मागणीसाठी गोवा विधानसभेवर मोर्चा काढला. येथील जुन्या...

भूरूपांतरावरून विधानसभेत गदारोळ

गोवा विक्रीला काढल्याचा विरोधकांचा सरकारवर आरोप काँग्रेसच्या आमदारांचा सभात्याग विरोधी पक्षांच्या आमदारानी राज्यातील भू-रूपांतरे व अविकसनशील क्षेत्र यासंबंधी विचारलेले प्रश्न सभापती गणेश गावकर यानी अधिवेशनात...

भूखंड वितरणात घोटाळाविरोधकांचा आरोप

गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड वितरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काल विरोधकांनी विधानसभेत केला. यावेळी सकारवर टीका करताना आमदार विजय सरदेसाई यांनी उद्योग खात्याने...

धर्मांतरविरोधी विधेयक बारगळले

सरकारकडून इतर 15 विधेयके सादर राज्य सरकारचे बहुचर्चित धर्मांतर विरोधी विधेयक 2026 अखेर बारगळले आहे. राज्य सरकारकडून काल विधानसभेत 15 विधेयके सादर करण्यात आली आहेत....

TOP STORIES TODAY

spot_img
spot_img

MOST READ

नाण्यांचा प्रवास…

- वरद सु. सबनीस मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...

भ्रष्टाचाराचा भस्मासुर

- शरत्चंद्र देशप्रभू

देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून अर्थस्य पुरुषो दासचा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.

पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार

- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ) सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...

लोकपाल की भ्रष्टाचार निर्मूलन आयोग?

- ऍड. अमृत कांसार 

भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.

OTHER STORIES IN THIS SECTION

पर्वरीतील गोळीबार प्रकरणगुन्हा अन्वेषणकडे ः मुख्यमंत्री

पर्वरीतील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत...

बांदा-झाराप मार्गावर अपघात,मडगावच्या युवतीचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी मार्गावर वेत्ये येथे काल सोमवारी दुपारी दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात शोभा ॲन्थनी फर्नांडिस (21, रा. मडगाव) हिचा मृत्यू झाला. या...

विधानसभेमध्ये मांडलेली सहाविधेयके मागे घेण्यास मान्यता

गोवा विधानसभेत 2017 ते 2025 या कालावधीत मांडलेली सहा विधेयके मागे घेण्यास काल मान्यता देण्यात आली आहे. राज्य विधानसभेत गोवा मालमत्ता अधिग्रहण आणि संपादन...

मराठी राजभाषेसाठी आज विधानसभेवर मोर्चा

राज्यातील मराठीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार मोर्चाला कदंब बसस्थानकापासून सुरूवात मराठी ही गोव्याची राजभाषा करावी या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने आज 31 ऑगस्ट रोजी पणजीत...

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

फोंड्यात उड्डाणपुलावरून कार दरी कोसळली फोंडा व बागा येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. फोंडा येथे उड्डाणपुलावरून कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाला...

2020 पासून राज्यात गोळीबाराच्या 7 घटना ः काँग्रेस

गेल्या शुक्रवारी पर्वरी येथे झालेली गोळीबाराची घटना ही गेल्या सात वर्षांतील राज्यातील पहिलीच घटना आहे, असा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेला दावा हा...

बागा अपघातात पिता ठार, मुलगा गंभीर

बागा कळंगुट येथील मुख्य रस्त्यावर काल रविवारी दि. 30 रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चंदीगड येथील 55 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला, तर त्यांचा...

नेपाळात जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकले 898 कर्मचारी

नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यांमध्ये सध्या सुमारे 898 कर्मचारी अडकलेले आहेत, तर आतापर्यंत 361 जणांची सुटका करण्यात आली आहे. बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य अधिक...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES