>> पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल; आज पणजीत आयोजित कार्यक्रमात पक्षाकडून अधिकृत होणार घोषणा
गोवा प्रदेश भाजपच्या नव्या अध्यक्षांची आज (दि. 18) सकाळी पणजीत आयोजित...
उसगाव-गांजे ग्रामपंचायत कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या कथित विनयभंग प्रकरणात पंचायत सचिव होनाजी मोरजकर याला काल निलंबित करण्यात आले. पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी यासंबंधीचा...
1.10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला; बाल न्यायालयाचा निवाडा
बार्देश तालुक्यातील शिरसई येथील एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या खून प्रकरणात तिची आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला बाल...
तामिळनाडूमध्ये जलीकट्टू दरम्यान एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पोंगल निमित्त तामिळनाडूतील विविध ठिकाणी जलीकट्टू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी 400...
- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
फलोद्यान महामंडळाचा उपक्रम; पणजीत पहिले दालन
फलोद्यान महामंडळाच्या मुख्यालयात सवलतीच्या दरात ग्राहकांना पुष्पगुच्छ उपलब्ध करून देण्यासाठी एक खास दालन उघडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
>> जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना दरमहा देणार 2500
संपूर्ण देशाचे लक्ष आता दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लागले असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा (संकल्प...
>> इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्ज यांची माहिती
पणजीतील स्मार्ट सिटीची सर्व कामे येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे, असे इमॅजिन पणजी स्मार्ट...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणातील गुन्हेगार पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांचे हात रिकामे आहेत. पोलिसांची तब्बल 35...
>> 2026 पासून शिफारशी लागू होणार
>> केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
>> पेन्शनही वाढणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारने काल गुरुवारी मंजुरी...
>> आमदार व्हिएगश यांच्याकडून प्रशंसा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विकासकामांच्या बाबतीत कुठलाही प्रकारचा पक्षीय भेदभाव केला जात नाही. गोव्याचे भाग्यविधाते, पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर...
अध्यक्षांची उद्या घोषणा, म्हांबरे यांची माहिती
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज शुक्रवार दि. 17 जानेवारी रोजी स्वीकारण्यात येणार असून उद्या शनिवार दि. 18 जानेवारी...
राज्य नागरी सेवेतील 17 अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला आहे. पर्यटन खात्याचे संचालक म्हणून केदार नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अरविंद बुगडे...
सैफ खानला गंभीर दुखापत, लिलावती रुग्णालयात दाखल
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे परिसरातील घरात गुरुवारी (16 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास एक दरोडेखोर शिरला....