ज.अ.रेडकर(सांताक्रुझ)महाभारतातील कथा या केवळ विरंगुळा आणि मनोरंजनासाठी रचलेल्या नाहीत, तर थोर ऋषीमुनींच्या सततच्या अध्ययनातून, निरीक्षणातून, अनुभवातून आणि तर्कसंगत विचारातून निर्माण झाल्या आहेत,...
- संदीप मणेरीकर
किलबिल पक्ष्यांची रोजच चाले
वारा नेहमीच गुणगुणे गाणी
अशा निसर्गाच्या छान कोपर्यात
शाळा माझी गजबजे मुलांनी
खरंच वर सांगितल्याप्रमाणे माझी शाळा होती. मुळात कोकण म्हटलं...
- देवता उदय नाईक (मधलावाडा, सावईवेरे)
वयाच्या चौथ्या वर्षी आपण आपल्या पालकांचा हात सोडून शालेय जगात पाऊल टाकतो. आई-वडिलांप्रमाणेच आपल्याला घडविण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो...
- रश्मिता राजेंद्र सातोडकर
भूतलावर सर्व गोष्टी निर्माण करताना देवाने माणूसदेखील निर्मिला आणि या मानवाला सगळ्या प्राणीमात्रांपेक्षा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मेंदूदेखील दिला. आपण २१ व्या...