- गिरिजा मुरगोडी
‘मैत्र’ हे जगण्यासाठीच एक आवश्यक टॉनिकच! अगदी लहानपणापासून ते आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत हे नातं आपलं विशेष स्थान टिकवून असतं. मनात, जीवनात, आयुष्याच्या...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
असहकार हे असे अस्त्र आहे की ते संभाव्य धोक्यापासून आपले संरक्षण करते. दुर्जनाशी असहकार आणि सज्जनाशी सहकार केल्याने आपलाच शिल्पकार...
- सिद्धेश्वर सा. नाईक,मुळगाव
आश्चर्यच आहे नाही का! सांगली, मिरज, महाराष्ट्राचा कानाकोपरा, गोवा, राजस्थान, अंदमान अशा ठिकाणी विखुरलेले आम्ही सगळे… गेली तीस वर्षे ना कुणाचा...
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
- मीना समुद्र
विठ्ठलाची मूर्ती पाहायला लोचन अधीर झाले आहेत… ऊन-वारा, वादळ-पाऊस, खाच-खड्डे सोसत हे रूप पाहायला हा जनसागर लोटला आहे. दर्शनमात्रे मनकामना पूर्ण होणार...
- चंद्रकांत म. गावस(होंडा, सत्तरी- गोवा)
आज समाजामध्ये जी इतकी बजबजपुरी वाढली आहे, स्वैराचार वाढला आहे, नकारात्मक भावना वाढीस लागल्या आहेत त्याला अनेक कारणे असतील;...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
नियोजन हा पायाचा गदड आहे. त्याच्यावर उभी राहणारी इमारत ही स्वप्नपूर्ती आहे. पायाचा दगड कोणाला दिसत नाही; पण डोळ्यांसमोर दिसणारे...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
‘आषाढस्य प्रथम दिवसे…’ या प्रारंभाला भाळून अखिल भारतवर्षामध्ये कालिदासमहोत्सव साजरा करावा यात कवीचे श्रेष्ठत्व आणि कवितेची महती साठविलेली आहे. त्याचा आठव...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
शांत स्वरूपाने नटलेल्या आंदोलनाला भडक व जहाल रूप कसे प्राप्त होते हे कुणाच्याच लक्षात येत नाही. जे हात केवळ घोषणांसाठी...
- जनार्दन वेर्लेकर
डॉ. राम मनोहर लोहिया भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी शक्ती होती. गोव्याच्या रोमहर्षक स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचं योगदान अतुलनीय आहे. स्वातंत्र्यसंग्रामाच्या धगधगीत यज्ञकुंडात आपले जीवन...
- ऍड. प्रा. अशोक कृ. मोये
तुरुंगातील एका लहानशा खोलीत पाच-सहा जणांना डांबून ठेवले जायचे. ठरल्या वेळीच पाणी, जेवण व आंघोळ करण्यासाठी बाहेर पाठवले जायचे....