रमेश सावईकर
कुटुंबातील सदस्यांची मानसिकता कितीही आधुनिकतेची वावटळे आली तरी कौटुंबिक एकता व एकजीनसीपणाशी फारकत घेणारी असणार नाही याची दक्षता प्रत्येक सदस्याने घ्यायला हवी. कुटुंब...
शंभू भाऊ बांदेकर
पं. जवाहरलाल नेहरू यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख-
आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सुपरिचित असलेले पं. जवाहरलाल नेहरू...
क्षणचित्रं… कणचित्रं…
प्रा. रमेश सप्रे
हल्ली शहरातील काँक्रीट इमारतींच्या उंचीमुळे खिडकीतून पूर्वी दिसणाऱ्या टेकड्या, झाडं एवढंच काय माणसंही नीट दिसत नाहीत. खाली पाहावं तर तिथंही सारं...
अनुप प्रियोळकर
‘त्रिंबक सदन' ही जुनी झालेली इमारत आता नावीन्यपूर्ण सुखसोयींनी व अत्यंत देखण्या स्वरूपात उभी राहत आहे. त्या इमारतीवर ‘पुलं'चे छायाचित्र, तसेच त्यांच्या सहीच्या...
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
(क्षणचित्रं… कणचित्रं…)
प्रा. रमेश सप्रे
आपण कौतुक करतो ते कोलंबस, वास्को-द-गामा अशा पाश्चात्त्य खलाशांचे. पण यांच्याही पूर्वी अनेक शतकं ऋषी अगस्ती आणि त्यांचे शिष्य इतिहासातले पहिले...
पौर्णिमा केरकर
आज काळ झपाट्याने बदलत आहे. लग्नपरंपरा, विधी, रीतीरिवाज यांतही आमूलाग्र बदल जाणवतो आहे. हा बदल एका समाजापुरताच मर्यादित आहे असे नाही तर तो...
प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
मनात इच्छा बाळगून व अपेक्षांचे सगळे तंत्र रचून केलेली तपस्या ही स्वार्थी असते. खोटे आरोप काळाच्या चक्रगतीत टिकत नाहीत. सत्य तेवढे...
(क्षणचित्रं… कणचित्रं…)
प्रा. रमेश सप्रे
रानातली वाघीण काय किंवा घरातली मांजरी काय, पिल्लाला जखम झाली तर प्रेमाने… हो! वात्सल्यभावनेने ती जखम चाटेल, पण तिच्यावर हळुवार फुंकर...
रमेश सावईकर
देवर्षी नारदमुनीचे सर्वात मोठे कार्य म्हणजे लोकांना भक्तिमार्गावर नेऊन धर्माची महती, देवभक्ती आणि समाजप्रबोधन करणे हे होय. त्यांना कीर्तनसंस्थेचे आद्यप्रवर्तक मानले जाते.इष्टदेवतेची प्रार्थना...
प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
दातृत्वाला सीमा आणि मर्यादा नसते. कोणत्या थरापर्यंत दातृत्व जाईल याचा नेम नसतो. सर्वस्वाच्या त्यागाची भावना येथे अधोरेखित होत असते. स्वतःचे हित...
(कणचित्रं… क्षणचित्रं…)
प्रा. रमेश सप्रे
‘भिंतीवरी ही किंवा ती दिनदर्शिका असावी'- अशा जाहिरातीत दिनदर्शिकेचे उपयोग सांगितलेले असतात. तारखा, महिने तसेच तिथी-मास यांबरोबरच इतर खूप उपयुक्त माहिती...
शंभू भाऊ बांदेकर
स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन उच्चतम तत्त्वांवर आधारित गौतमबुद्धांचा धर्म आहे व तो खऱ्या अर्थाने सुख, शांती व समाधान प्रदान करील...