सौ. संध्या विवेक वाटवे
चिंतामणी केळकर आपल्या वडिलांच्या पूर्वपुण्याईने- वारसाहक्काने- मिळालेला वडिलांचा फलज्योतिषशास्त्राचा वारसा आपल्या वडिलांच्या खुर्चीवर बसून चालवत आहेत. त्यांची वाणी म्हणजे त्यांच्या जिभेवर...
(संस्कार रामायण)
प्रा. रमेश सप्रे
प्रजेच्या निर्मितीबरोबरच यज्ञाचीही निर्मिती केली गेली. यज्ञ चालू नाही कुठे? निसर्गात, प्राण्यांच्या- विशेषतः मानवाच्या शरीरात, समाजात म्हणजेच सृष्टी-व्यष्टी-समष्टी सर्वत्र जी परमेष्टी...
‘निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदा घरातून बाहेर पडलं पाहिजे. प्रत्यक्ष निसर्गात जाऊन राहायला पाहिजे. निसर्गाची सुखदुःखं समजावून घेतली पाहिजेत. जेव्हा निसर्गाची सुखदुःखं ही आपली सुखदुःखं होतात,...
राजेन ग. निपाणीकर
डिचोली - गोवा
हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील संगीताविषयी बोलायचे झाले तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून बरेच गायक नावारूपाला आले. त्यांतील एक नाव आवर्जून घ्यावे लागेल, ते...
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
सौ. प्राजक्ता प्र. गावकर
शिवाजीराजे शूर, पराक्रमी व नीतिमंत होते. नावलौकिक, विजयश्री मिळवत राजांनी अन्याय करणाऱ्यांचे हात मुळापासूनच उपटले आणि स्वराज्य स्थापन केले. स्वतःच्या जिवाशी...
॥ संस्कार रामायण ॥
प्रा. रमेश सप्रे
पुत्रजन्मानंतर अयोध्यावासीयांना आकाशाएवढा आनंद होतो. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला' हे त्या काळात जणू अयोध्यागीत बनले होते. हा...
॥ संस्कार रामायण ॥
प्रा. रमेश सप्रे
पुत्रजन्मानंतर अयोध्यावासीयांना आकाशाएवढा आनंद होतो. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला' हे त्या काळात जणू अयोध्यागीत बनले होते. हा...
शरत्चंद्र देशप्रभू
आता पाहिले तर सारे नीतिशास्त्राचे, नागरिकशास्त्राचे सिद्धांत पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. कदाचित हे जीवघेण्या स्पर्धेचे फळ असेल किंवा सापेक्ष बदलांचे फलित...
रामायणाचं अवतरण…
प्रा. रमेश सप्रे
दैवीशक्तीचा अवतार मानवाच्या उद्धारासाठी असतो. तसेच रामायणाचे अवतरण मानवजातीच्या उद्धरणासाठी आहे याचा अनुभव सर्वांना दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्रतेने येऊ लागलाय…
‘गंगावतरणा'चा प्रसंग अनेकांना...
रमेश सावईकर
‘बोले तैसा चाले' हा आवाज अंतःकरणातून येतो. त्याचा तो ‘आत्मस्वर' असतो. ही अवस्था प्राप्त झाली की सुख, समाधान, शांती आपोआप त्याच्याकडे चालत येते....
रमेश सावईकर
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीगुरुदेव दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा केला जातो. यंदा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी...
प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
शिल्प एक स्वप्न असते. आपल्या जीवनाचे आपण एक शिल्प रचतो. पण शिल्पाप्रमाणे जीवन पुढे जात नाही. आपण आपल्या स्वतःच्या वृत्ती नियंत्रित...