विलास सतरकर
कुटुंबात मुले बऱ्याच गोष्टी शिकत असतात. मुलांवरती चांगले संस्कार होण्यामध्ये कुटुंबाचा फार मोठा वाटा असतो. संयुक्त कुटुंब असो वा विभक्त कुटुंब असो- कुटुंबात...
मीलन अंबाजी कामत
आम्ही मडकईच्या ‘नंदादीप' घरात, आमच्या मोठ्या कुटुंबात एकत्र राहत होतो. काही वर्षांनंतर नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी काही लोकांना पणजीला जावे लागले. सासू-सासरे पणजीला...
पौर्णिमा केरकर
स्वयंसहाय्य गटांना सशक्त करणे गरजेचे आहे. असे करताना ग्रामीण भागातील महिलांना सरकारी योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा म्हणून त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचविण्यासाठी कार्य...
क्षणचित्रं… प्राणचित्रं…
प्रा. रमेश सप्रे
असं ऋण फेडायचं ते तसंच नवं ऋण निर्माण करून. म्हणजे माता-पित्याचं ऋण फेडायचं ते चांगले मातापिता बनून. गुरू-शिक्षक यांच्या ऋणातून मुक्त...
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
क्षणचित्रं… प्राणचित्रं…
प्रा. रमेश सप्रे
ही नवी मापं केवळ जुन्या मापांची जागाच घेत नाहीत तर आपल्या जीवनाला आवश्यक असलेला माणसाचा- माणुसकीचा उबदार चैतन्यस्पर्शच नष्ट करताहेत, ही...
रमेश सावईकर
शिक्षण घेतल्याने आपण शिक्षित होतो; पण सुशिक्षित होण्यासाठी त्या शिक्षणाला सगुणांची नि सुसंस्कारांची गरज असते. त्यानुसार जीवनमूल्यांच्या आधारावर शिक्षण संपादन केले तरच आपण...
प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
पांडव पाच असून त्यांची निष्ठा एक होती. वडीलभाऊच्या निर्णयाला सगळे चिकटून राहायचे. आपापसातील मतभेद बाजूला सारून युधिष्ठिराचा निर्णय सर्वसंमत म्हणून स्वीकारायचे....
मनोज मंगेश कुंकळ्येकर, कुंकळ्ये, म्हार्दोळ- गोवा.
फुगडी हा एक सांस्कृतिक खजिना आहे, जो गोव्याचा आत्मा प्रतिबिंबित करतो. हा गोव्यातील महिलांचा एक जिवंत वारसा आहे. त्यांच्या...
सौ. हर्षा वेर्लेकर
दुपारची जेवणाची वेळ झाली होती आणि चावी मिळाल्याशिवाय अन्नाचा कणही पोटात जाणे शक्य नव्हते. तसेच थोडावेळ आम्ही देवळात थांबलो. देवापाशी मनापासून प्रार्थना...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
महाभारताच्या शांतिपर्वात श्रीकृष्णाने ऐकविलेली ‘श्रीमद्भगवद्गीता' हे भारतीयांसाठी युगानुयुगांचे आचार-विचारांसाठी पाथेय ठरले. श्रीकृष्णचरित्र असे अनेक लीलांचे, चमत्कारांचे, विक्रमांचे, बुद्धिसामर्थ्याचे आणि युगप्रवर्तन करणाऱ्या प्रज्ञावंताचे...
प्रा. रमेश सप्रे
आजीबाईंना बातम्यांत बिलकूल रस नव्हता, पण नंतर ‘हरवलेल्या व्यक्तींचा शोध' म्हणून जी चित्रं दाखवून माहिती दिली जाई त्यावेळी मात्र श्वास रोखून पाहत....
रमेश सावईकर
19 ऑगस्ट हा ‘जागतिक मानवता दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मानवतेच्या कर्तव्यमूल्यांची जाणीव समाजाला होते. जगभर शांती नांदावी, लोक सुखी, समाधानी,...