शरत्चंद्र देशप्रभू
पणजीचे आता पूर्णपणे काँक्रीटीकरण झाले आहे. चौकीची घरे, वाडे जाऊन इमारती आल्या. त्या जमीनदोस्त होऊन टोलेजंग टॉवर येत आहेत. आता परिस्थिती तशी उरलेली...
अलिशा अशोक गडेकर
शोधूनही मिळत नाही त्या सहानुभूतीनिरागस विश्वातल्या ह्या प्रासंगिक उक्तीजीवनाचे पुस्तक गुदमरत चाललेयमोकळा श्वास घेणार तरी कधी? अहो देवा,आणखी किती परीक्षा घेणार?
प्रयत्नांचे शिखरही...
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
साची रणजीत बांदोडकर(श्री महालसा नारायणी हायस्कूल)
केव्हा एकदा मार्च महिन्याची अंतिम परीक्षा संपते आणि उन्हाळी सुट्टी सुरू होते असे मला झाले होते. म्हणता म्हणता अंतिम...
इंदू लक्ष्मण परब(श्री शांतादुर्गा हायस्कूल, डिचोली)
ज्येष्ठ संपत आला की सर्वांनाच ओढ लागते ती विठुरायाची. ज्येष्ठाचा पाऊस सुरू झाला आणि वारकरी मंडळी निघाली विठुरायाच्या भेटीला....
ज. अ. रेडकर
सुगंधी फूल कुठेही फेकले तरी त्याचा परिमळ आसमंतात आपोआप पसरतो. त्याचप्रमाणे केवळ एका वर्षात या शाळेने जगाचे लक्ष वेधून घेतले. दूरवरून लोक...
अशोक प्रभू-मोये
दुसऱ्याच्या मनात चांगल्या गोष्टी घालणे याला ‘संस्कार' असे संबोधले जाते आणि ते आमच्या मनावर, अर्थातच मानसिकतेवर उमटलेले एकप्रकारचे ठसेच असतात. आणि असे ठसे...
गजानन यशवंत देसाई
नाट्यदिग्दर्शनाचे कुठलेही प्रशिक्षण न घेता आपल्या अंगी असलेल्या नैसर्गिक कलागुणांनी परेश सर यशस्वी दिग्दर्शक बनले. काही व्यक्ती कलेकडे एक छंद म्हणून पाहतात,...
मिलिंद कारखानीस
गेली वीस वर्षे या सात्विक व प्रामाणिक चळवळीला तन-मन-धनाने वाहून घेतलेले आदरणीय श्री. कामत सर यांनी कृपया मंचावर यावे अशी नम्र विनंती आहे-...
मेघना कुरुंदवाडकर
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही ‘वटपौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. यंदा ती 21 जूनला येत आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम...
प्रा. रमेश सप्रे
चौदा वर्षांचा वनवास संपल्याशिवाय अयोध्येत न परतण्याचा निर्धार व्यक्त करणारा राम जसा महान आहे तसाच चौदा वर्षं अयोध्येत प्रवेश न करणारा संन्यस्त...