- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
>> आमदारांची मागणी
विधानसभेत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांनी खासगी शाळांच्या वार्षिक अनुदानप्रश्नी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या वेळी विरोधी आमदारांनी खासगी अनुदानित शाळांच्या व्यवस्थापन अनुदानात...
पुरामुळे ज्या शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकर्यांना येत्या ऑगस्ट महिन्यात नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या...
>> आरबीआयचा निर्णय, ठेवीदारांना भरपाई मिळणार
सेवेत कायम करावे, अशी मागणी करीत आझाद मैदानावर निदर्शने करणार्या पॅरा शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.राज्यात १२९ पॅरा शिक्षक आहेत....
>> राज्यात पॉझिटिव्हिटी २.३२ टक्क्यांवर
राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावात चढउतार दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच काल...
>> केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
आता केंद्र सरकारकडून ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी या...
सध्या नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही या तीन लशी दिल्या जात आहेत. आता या लशींच्या किंमतीत वाढ...
केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असून गेल्या तीन दिवसांत केरळमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शनिवार दि. ३१ जुलै व रविवार दि. १ ऑगस्ट...
>> सत्तेसाठी भाजपकडून म्हादईचा बळीः विरोधकांचा आरोप
म्हादई नदीच्या प्रश्नावरून काल गोवा विधानसभेत सत्ताधारी भाजप व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपला कर्नाटकात सत्ता मिळावी यासाठी...