पाकिस्तानने हस्तक्षेप थांबवावा ः सुषमा स्वराज

0
71

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून, पाकिस्ताननेत्यात हस्तक्षेप करू नये. सरकारने विविध देशांशी याबाबत चर्चा केली असून यापुढे हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानला खडसावले. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी वणी ठार झाल्यानंतर इस्लामाबादमधील विविध देशांच्या अधिका़र्‍यांंसोबत चर्चा केली. शिवाय, मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचेही म्हटले आहे.