महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

0
97

महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि खाटांची उपलब्धता पाहून १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.