40 पेक्षा अधिकजणांची पोलिसांकडून चौकशी
विरोधकांची सरकारवर जोरदार टीका
गंभीर दखल ः मुख्यमंत्री
बायणा येथील सशस्त्र दरोडा प्रकरणी 36 तास उलटले, मात्र अद्याप तपास लागू शकलेला नाही....
राज्य सरकारने बायणा -वास्को येथील दरोडा प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती...
पोलीस खात्यातील एकाच जागी ठांड मांडून बसलेल्या 68 पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ मुक्त (रिलीव्ह) करणारा आदेश पोलीस मुख्यालयातून काल जारी करण्यात आला आहे. त्या पोलीस...
पंतप्रधान नरेंद्र मोदी व 11 मुख्यमंत्री राहणार उपस्थित
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून. आज गुरुवारी ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. गांधी मैदानावर सकाळी...
- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
छत्तीसगड - आंध्र प्रदेश सीमेवर सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत पॉलिटब्युरो सदस्य आणि नक्षलवाद्यांचे...
वास्को, सांकवाळ आणि कांसावली या रेल्वे विभागादरम्यान लाईन ब्लॉक व पॉवर ब्लॉकचे महत्त्वाचे काम करावयाचे आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम रेल्वेने 18 नोव्हेंबरपासून 45 दिवसांसाठी...
बंगळुरूमध्ये काही गुन्हेगारांनी कर विभागातील अधिकारी असल्याचे सांगून एचडीएफसी बँकेच्या एटीएम करन्सी भरणाऱ्या व्हॅनमधून तब्बल 7.11 कोटी रुपये लुटले आणि व्हॅनमधील कर्मचाऱ्यांचे अपहरण केले....
शेकडो सुरक्षा जवान आणि नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला ‘पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी'चा प्रमुख आणि जहाल नक्षलवादी नेता मडवी हिडमाला (44) ठार करण्यात सुरक्षा दलाला...
राज्य सरकारने राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक एका आठवड्याने पुढे ढकलण्याचा निर्णय काल घेतला. आता, जिल्हा पंचायत निवडणूक दि. 20 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले...
राज्य युवा महोत्सवातील स्पर्धांत मराठीसोबत दुजाभाव; टीकेनंतर क्रीडा-युवा व्यवहार खात्याकडून सारवासारव
राज्य सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याने 22 व्या राज्य युवा महोत्सवानिमित्त आयोजित कथा,...
पर्वरीतील राष्ट्रीय महामार्गावर काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात दिल्ली येथील एका युवतीचा मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मंगळवारी (दि.17) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पर्वरी महामार्ग...