>> 1991 पूर्वीच्या घरांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कळंगुटमध्ये मोठी घोषणा; ‘माझे घर' योजनेला विरोध म्हणजे घरे पाडण्याची भूमिका
1991 सालच्या आधीची सीआरझेड क्षेत्रात...
काँग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना केली असून, ही समिती जिल्हा पंचायत निवडणूक स्वबळावर की आघाडी करून लढवायची याचा...
केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय; स्फोटामागे डॉक्टरचा हात; फरिदाबाद टेरर मॉड्यूलशी संबंध
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25...
गडचिरोलीत जागतिक दर्जाच्या शैक्षणिक, वैद्यकीय संकुलाचे भूमिपूजन
सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलत काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राजेश्वरपल्ली येथे...
- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाला आव्हान देणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली असून, येत्या शनिवार 15 नोव्हेंबरला या याचिकेवर...
महोत्सवासाठी एक दिवस वाहतूक कोंडी सहन करा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) उद्घाटन सोहळा यंदा जुन्या गोमेकॉ इमारतीच्या मुख्य...
बिहारमध्ये मंगळवारी संपलेल्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 68.65 टक्के मतदान झाले असून, हे आतापर्यंतचे ऐतिहासिक मतदान ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही टप्प्यांतील...
लाल किल्ल्यापासून काही अंतरावर कारमध्ये भीषण स्फोट; अनेक जण जखमी; स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट
काल सायंकाळी 6.52 च्या सुमारास झालेल्या एका भयंकर स्फोटाने देशाची राजधानी...
दोन डॉक्टरसह सात जणांना अटक; जम्मू-कश्मीर, हरियाणा आणि उत्तरप्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई
जम्मू-कश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गझवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित...
राज्य सरकारच्या माझे घर योजना, अनधिकृत बांधकामे नियमन आणि कोमुनिदाद कायदा दुरुस्तीला काशिनाथ शेट्ये यांनी एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान...
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट
इफ्फीचा उद्घाटन सोहळा आणि समारोप सोहळा वर्ष पद्धतीप्रमाणेच यंदाही बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होणार असल्याचे...
>> सरकारी नोकरभरती घोटाळा प्रकरण : पडताळणीत तथ्य आढळल्यास संबंधितांविरोधात कारवाई होणार
राज्यातील सरकारी नोकरभरती घोटाळ्यातील एक संशयित आरोपी पूजा नाईक हिने गोवा पोलिसांच्या गुन्हा...