गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...
बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...
गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...
धार्मिक विवादांशी संबंधित तीन विषयांवर काल वेगवेगळ्या न्यायालयांचे तीन स्वतंत्र निवाडे आले. काशीच्या ग्यानवापी मशिदीचे काही घटकांनी विरोध केल्याने रखडलेले व्हिडिओ सर्वेक्षण १७ मे...
एकेकाळी हनुमंताने लंका जाळली होती. सध्या लंका जळते आहे, पण ती तेथील सरकारच्या बेबंदशाहीपोटी. वर्षानुवर्षांचे गैरव्यवस्थापन आणि त्यातून निर्माण झालेली बिकट आर्थिक परिस्थिती यातून...
राज्यातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण विचारात घेऊन नव्या वाहन खरेदीवरच निर्बंध घालण्याचा विचार राज्य सरकारने चालवला आहे. वाहतूकंत्री मावीन गुदिन्हो यांनी नुकतेच त्याचे सूतोवाच...
गोव्याच्या राजकारणातील भीष्माचार्य प्रतापसिंह राणे यांना सरकारने दिलेल्या तहहयात कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचा विषय आता न्यायप्रविष्ट आहे. येत्या २१ जून रोजी त्यावर पुढील सुनावणी होणार...
झुआरीनगरमधील झुआरी ऍग्रो केमिकल्स लि. या कारखान्याच्या टाकीचे दुरुस्तीकाम सुरू असताना स्फोट होऊन तीन कामगार मृत्युमुखी पडण्याची नुकतीच घडलेली घटना दुर्दैवी आहे. नुकताच आपण...
कॉंग्रेस पक्ष ज्यांच्याकडे आशेने बघतो आहे, ते युवा नेते राहुल गांधी आपल्या एकेका चुकीच्या कृतीमुळे सदैव टीकेचे आणि टिंगलटवाळीचे धनी होताना दिसत असतात. नेपाळमधील...
देशात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या विषयावरून वातावरण तापवले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी परवाच्या औरंगाबादच्या सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला...
उत्तर भारतातील राज्यांत आलेली उष्णतेची लाट, परिणामी विजेचा वाढलेला वापर आणि वीजनिर्मितीसाठी वीज प्रकल्प ज्यावर अवलंबून आहेत, त्या कोळशाचा अभूतपूर्व तुटवडा या सार्यामुळे देशामध्ये...