तीन वर्षांत गंगा स्वच्छ : भारती

0
93

नरेंद्र मोदी सरकार आश्‍वासन दिल्यानुसार गंगा नदी स्वच्छ करणार असून हे काम तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, असे उमा भारती यांनी सांगितले. त्या एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होत्या. मात्र काम पूर्ण होईपर्यंत याविषयी काहीही अधिक बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांच्याकडे गंगा प्रदुषणमुक्त करण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.