माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
- रमेश सावईकर
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...
पौर्णिमा केरकर
सक्तीची सुट्टी कधी संपणार सांगता येत नाही, मात्र आपल्या मनात अभंग जिद्द असेल आणि जीवनाकडे पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन असेल तर ‘हेही दिवस...
माधुरी रं. शे. उसगावकर
थोडी कार्यकुशलता आणि आरोग्यविषयक टीप्स यांची सांगड उत्तम जमली की आरोग्याची काळजीही घेतली जाते आणि नवीन पदार्थ बनवून खाऊ घालण्याचे...
अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
गांधीजींच्या शिकवणीचा अर्थ आम्ही असा आमच्या फायद्याप्रमाणे लावलाय.
खरं म्हणजे आमच्या डोळ्यांवर, तोंडावर आणि कानांवर हात दुसर्याच कोणीतरी ठेवलेत. शिवाय आम्ही आमच्या...
- प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
कोरोनाच्या भीतिने ‘गड्या आपला गांवच बरा’ असं म्हणत परप्रांतातील श्रमिक आपापल्या गावी परतल्यामुळे त्यांच्या हाती असलेला धंदा-व्यवसाय बंद पडला आहे....
- प्रकाश जावडेकर
आज कोविड-१९ मुळे जगभरातल्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. आणि या परीक्षेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आदर्श उदाहरण घालून दिले...
- अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रुझ, बांबोळी)
कोरोनाच्या संकटामुळे एक गोष्ट मात्र अभिमानास्पद घडते आहे... आपल्या भारतीय संस्कृतीकडे आपल्या देशातील लोकच नव्हे तर इतर देशवासीही आदराने बघू लागले...
- कु. तेजा तुळशीदास परब
(पालये, पेडणे- गोवा)
जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो त्यावेळी ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी साक्षात परमेश्वर तुमची साथ देतो.. असे...