माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
- रमेश सावईकर
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...
हेरंब कुलकर्णी
यंदा शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झालं आणि त्यावर सातत्याने नियंत्रणं लादली जातील, अशी भीती वाटते. त्यामुळे शिक्षणातून आपण घडवू पहात असलेल्या बदलांवर मर्यादा...
ज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर.(सांताक्रूझ)
बायको, मुलगा, सून, घरदार हे सगळे असून नसल्यासारखे झाले होते. आपण आयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता खातो पण दुर्धर प्रसंग ओढवला की कुणी...
गौरी भालचंद्र
बाईंशी गप्पा मारताना मधली सुट्टी कधी संपायची हेच समजायचं नाही. असे कितीतरी दिवस बाईंशी बोलण्यासाठी आम्ही प्राथमिक विभागात जाऊन गप्पा मारायचो आणि डब्बा...
प्रभाकर सिनारी
१९ डिसेंबरच्या रात्री लष्करी अधिकार्यांसमोर शरणागतीच्या औपचारिक दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आणि अशा तर्हेने साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीजांनी गोव्यावर लादलेल्या गुलामगिरीचा अंत झाला. या काळात...
नागेश करमली
‘आता आणखी झोपू नका. गोवामुक्तीला प्रारंभ झाला आहे. उठा, उठा’. मी हर्षभरित झालो होतो. मी धावतच स्वयंपाकघरात गेलो व साखरेचा डबा घेऊन बाहेर...
दत्ता भि. नाईक
गोव्याच्या स्वातंत्र्याचा गोमंतकीयांच्या, भारतीयांच्या व स्वातंत्र्योत्सुक जागतिक प्रजेसाठी फार मोठा अर्थ आहे. १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज सेवादले सफेद निशाण फडकावून भारतीय...
विजयसिंह आजगावकर
साडेचारशे वर्षांचा तो अत्याचार… जनता आशेचा किरण शोधत होती. लोहियांच्या रूपाने कणखर व्यक्ती आवाज पुकारण्यास सिद्ध होती.मडगावच्या सभेने प्रारंभ झाला… हळूहळू आवाज बुलंद...
मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर
अशा मिनी लग्नसमारंभामुळे सर्वांचा विरस झालेला असला तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या इंटरनेटच्या जमान्यातल्या ‘गुगल मीट’ सिस्टममुळे घरबसल्या सर्वांना लग्नसमारंभ...