माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
शंभू भाऊ बांदेकर
२०२५चा भारत कसा असेल याचे चित्र डॉ. कलाम यांच्यासमोर असे व यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू होते. कर्मयोग्यासारखे वावरलेले डॉ. अब्दुल...
चित्रा प्रकाश क्षीरसागर
(ताळगाव)
विष्णू वाघ यांचा २४ जुलै रोजी जन्मदिवस. त्यांनी आपल्या हयातीत मराठी कवितेचे विविध आयाम आपलेसे केले. त्यानिमित्त त्यांच्या काव्यफुलांची त्यांना स्मरणांजली.
मानवी...
पौर्णिमा केरकर
वनमहोत्सव ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कित्येक जण ही बांधीलकी आजही जतन करीत आहेत. वृक्षांचे जीवन म्हणजे एक आगळावेगळा सुगंध. त्याची मुळे...
प्रा. नागेश सु. सरदेसाई
आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकजूट होऊन या विषयाचा गांभीर्याने विचार करायला हवा. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक...
- सावित्री घाडी
(शिक्षिका-जी.एस.आमोणकर वि.मं. म्हापसा)
या काळात आपण आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देत आहोत त्यामुळे आरोग्याचा दर्जा सुधारत आहे. सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे,...
अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
अशा हजारो लोकांना हजारो सवयी असतील. पण या सवयी मुद्दाम कोणी लावून घेत नाहीत. त्या आपोआपच लागतात. पण एकदा लागल्या की...
निलांगी औदुंबर शिंदे
गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं. गुरूकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन...