- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
कोविडमुळे काल राज्यातील दोघा जणांचा मृत्यू झाला, तर नवे ८४ कोरोना रुग्ण सापडले. काल राज्यभरात कोविडसाठी ४१०२ जणांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी ८४ जणांचे...
राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने खाण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते महामंडळ सुरू करू नये, यासाठी राज्यातील खाण...
>> रस्ता कर माफ करण्याचीही सूचना
अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने तिकीट दरवाढीची मागणी केली आहे. त्याचबरोबर संघटनेने वाढत्या डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर बसमालकांना रस्ता कर...
स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ कवी, साहित्यिक, माजी आमदार गजानन रायकर यांचे काल गुरूवार दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी गोवा वैद्यकीय इस्पितळात निधन झाले. ते ८५ वर्षांचे...
>> तोरसेे येथे कुडाळच्या तरुणाचा मृत्यू
पेडणे तालुक्यात काल गुरूवारी दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.तोरसे - पेडणे येथील बीएड कॉलेजनजीक झालेल्या...
दहशतवादाविरुद्ध कारवाई करत पंजाब पोलिसांनी हत्यारे आणि स्फोटकांसहीत तीन जणांना अटक केले. पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दहशतवादी कारवायांना आळा बसला. पंजाबच्या तरनतारण जिह्यात घातपात...
>> अबकारी खात्याची कारवाई, वाहनचालक फरार
पत्रादेवी तपासणी नाक्यावर अबकारी विभागाने निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या नैतृत्वाखाली काल १२ लाख १४ हजार ८८० रुपयांची दारू जप्त...
>> कॉंग्रेसचे एक व गोवा फॉरवर्डच्या दोघांचा समावेश
काल राज्यात घडलेल्या एका महत्त्वाच्या घडामोडीत कॉंग्रेसच्या एका व गोवा फॉरवर्ड पक्षाच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद...