- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
>> राज्य कृती दलाची शिफारस; लवकरच आदेश जारी होणार
राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यावर विचार केला जात आहे. तसेच, राज्यातील...
राज्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला कालपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सुमारे ५०९६ मुलांना लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे...
लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी चौकशी करत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काल एकूण १४ आरोपींविरुद्ध लखनऊ न्यायालयात पाच हजार पानी आरोपपत्र...
पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी येत्या २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांनी या खटल्यातील सर्व आरोपींना २१...
मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर हे शुक्रवार दि. ७ जानेवारी रोजी मगो पक्षात प्रवेश करणार असून, ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मगोचे पेडण्यातील उमेदवार असणार...
>> केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती; आणखी ३५०० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
२०१४ सालापासून आतापर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गोव्यातील साधनसुविधा विकासावर...
गोवा पोलिसांनी ‘हॅपी न्यू इयर’ ऑपरेशन अर्तंगत खिसेकापूंच्या आंतरराज्य टोळीतील २२ जणांना अटक करून त्यांच्याकडून १४४ मोबाईल फोन आणि १ लॅपटॉप हस्तगत करण्यात आला....
>> नाताळ ते नववर्ष कालावधीत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
नाताळ ते नववर्ष या कालावधीत मोठ्या संख्येने राज्यात दाखल झालेले पर्यटक आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या संगीत...