0
92

वीर जवानांना सलाम…
पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे वीर जवान हवालदार प्रेम सागर यांना श्रद्धांजली वाहताना केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, बीएसएफचे महासंचालक के. के. शर्मा. दरम्यान, पाकच्या क्रूर कृत्याला भारतीय लष्कराने तोडीस तोड उत्तर देत काल भारताचे जवान ठार केलेल्या ठिकाणच्या दोन्ही छावण्या उद्ध्वस्त करीत सात पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले आहे.