भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळातील अठरा दिवसांच्या ऐतिहासिक वास्तव्यानंतर काल सुखरूप पृथ्वीतलावर परतले. त्यांचे अंतराळयान ताशी अठ्ठावीस हजार किलोमीटरच्या वेगाने प्रवास करीत होते. म्हणजेच...
गोव्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांना येथील टॅक्सीवाल्यांचे प्रश्न माहीत नाहीत. ते समजण्यासाठी त्यांना गोव्यातील सामाजीक व आर्थिक बाबी समजून घ्याव्या लागतील. राज्यातील टॅक्सीवाल्यांचे प्रश्न समजून...
गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने ‘डिजिटल अरेस्ट' चा धाक दाखवून सुमारे 2.14 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणात एका व्यक्तीला नाशिक महाराष्ट्र येथे अटक करण्यात...
दोनापावल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या आवारात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्टेनोग्राफर आणि ज्युनिअर सचिवालय साहाय्यक (जेएसए) परीक्षेच्या वेळी डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्याचा...
रायबंदर-चोडण जलमार्गावर दोन रो-रो फेरीबोट सेवा सुरू केल्यानंतर रायबंदर तसेच चोडणच्या दिशेने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागण्याची जी घटना घडली. त्याविषयी काळजी...
>> मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच; रायबंदर-चोडण जलमार्गावर ‘गंगोत्री' आणि ‘द्वारका' सेवेत दाखल
राज्यातील पहिल्या अत्याधुनिक साधनसुविधांनी युक्त अशा ‘गंगोत्री' आणि ‘द्वारका' या दोन रो-रो फेरीबोटींच्या सेवेला रायबंदर...
18 दिवस होते अंतराळात
23 तासांच्या प्रवासानंतर यान उतरले कॅलिफोर्नियात
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहे....
जीवन संस्कार- 13
प्रा. रमेश सप्रे
‘क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे॥' म्हणजे कोणत्याही कार्यातील यश करणाऱ्याच्या सत्त्वावर म्हणजे कौशल्य, बुद्धिमत्ता यांवर अवलंबून असते; साधनसामग्रीवर नाही. सामान्य...
शरत्चंद्र देशप्रभू
आजच्या घडीला समाजातील साऱ्या घटकांनी आपले हितसंबंध, हेवेदावे सोडून एकत्र येऊन राहिलेला गोवा वाचवण्याचे निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक. कारण नवे जागतिकीकरणाचे, अर्थकारणाचे, तंत्रज्ञानाचे...
पौर्णिमा केरकर
मेघश्याम आषाढाला अंगांगाला माखून घेत हा अद्वैताचा आषाढ सोहळा चालू असतो. या इथे देहभान हरपते. भक्तीची ही उत्कटता आपपर भाव विसरायला लावते. आभाळाएवढी...
शशांक मो. गुळगुळे
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्याय आहेत. लघुकालीन पर्यायांमध्ये महागाई कमी करायची असेल तर पुरवठा साखळीतील दोषही कमी व्हायला हवेत. सध्या यात अनेक...
डॉ. वि. ल. धारूरकर
व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळातील अठरा दिवसांच्या ऐतिहासिक वास्तव्यानंतर काल सुखरूप पृथ्वीतलावर परतले. त्यांचे अंतराळयान ताशी अठ्ठावीस हजार किलोमीटरच्या वेगाने प्रवास करीत होते. म्हणजेच...