छत्तीसगढमध्ये प्रमुख नेत्यांसह जवळजवळ 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. ज्या क्रूरपणे नक्षलवादी आजवर हैदोस घालत आलत आले आहेत, ते लक्षात...
पणजी आणि मडगावात घडवले शक्तिप्रदर्शन; अर्ज सादरीकरणावेळी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
काल काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पणजी व मडगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात...
कांदोळीत सीआरझेडमधील एका बांधकामावर कारवाई करण्यात कुचराई
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरील सीआरझेडमध्ये उभारण्यात आलेल्या तीन बेकायदा बांधकामांचे सर्व कामकाज बंद करण्याचे आदेश...
पर्वरीतील घटना; मुख्य संशयित फरार; शोध सुरू
पर्वरीत मंगळवारी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. शवचिकित्सेत सदर युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी...
इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असून, इराणने गेल्या आठवड्यात त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला होता. इराणने इस्रायलवर 300 हून अधिक ड्रोन...
अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभू श्रीरामांचे मंदिर तयार झाल्यानंतर काल पहिली रामनवमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र नवमीला दुपारी बारा वाजता झाल्याचे म्हटले...
वाढत्या तापमानासोबतच ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. पहिल्या टप्प्यात देशभरातील 102 मतदारसंघांत शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी मतदान होणार...
संस्कार रामायण
प्रा. रमेश सप्रे
एकदा तेजाचा, दिव्यत्वाचा प्रत्यय आला की तेथे महान व्यक्तींचीसुद्धा समर्पणशीलता, शरणांगत वृत्ती सहज दिसून येते. तेथे कोणाचाही स्वार्थ, अहंकार, स्पर्धा यांना...
प्रा. रमेश सप्रे
मिथिला नगरीत चारही राजपुत्रांचे विवाह झाल्यावर सारी मंडळी अयोध्येला परतली. येथे रामायणातील पहिले ‘बालकांड' संपते नि ‘अयोध्याकांड' सुरू होते. अयोध्येला सीता-राम आणि...
डॉ. वि. ल. धारूरकर
व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
छत्तीसगढमध्ये प्रमुख नेत्यांसह जवळजवळ 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. ज्या क्रूरपणे नक्षलवादी आजवर हैदोस घालत आलत आले आहेत, ते लक्षात...