माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
- रमेश सावईकर
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
सत्य हे सर्वश्रेष्ठ नैतिक मूल्य आहे. ते स्वयंभू असते. सत्याचा अवलंब करून जीवनाचे आचरण करणार्याला भीतीची भावना स्पर्श करू शकत नाही....
सचिन मदगे
पोर्तुगिजांना नाईलाजाने आपल्या धर्माच्या आवडत्या धोरणास लगाम घालावा लागला. यासाठीचा पाया गोव्यात पहिल्यांदा घातला तो शिवाजी महाराजांनी. त्यासाठी गोव्याच्या भूमीत शिवरायांची शिवजयंती...
प्रा. रमेश सप्रे
जननी म्हणजे आपली जन्म देणारी आई आणि जन्मभूमी आपली मातृभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत. ‘जननी जन्मभूमी स्वर्ग से महान् हैं|’ या दोघांनाही...
प्रा. नागेश सु. सरदेसाई
यावर्षी २६ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याचे शालांत मंडळाने नमूद केले आहे. त्यासाठी मुलांना तयारीची फार आवश्यकता...
नीला भोजराज
लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांच्या अभिनयातून साकार झालेले ‘गीतरामायण’ हे अनोखे महानाट्य दिग्दर्शित करण्यासाठी ज्या दिग्दर्शकाने आपल्या जिवाचे रान केले ते श्री. जयेंद्रनाथ...