माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
- रमेश सावईकर
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...
- अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रुझ, बांबोळी)
कोरोनाच्या संकटामुळे एक गोष्ट मात्र अभिमानास्पद घडते आहे... आपल्या भारतीय संस्कृतीकडे आपल्या देशातील लोकच नव्हे तर इतर देशवासीही आदराने बघू लागले...
- कु. तेजा तुळशीदास परब
(पालये, पेडणे- गोवा)
जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो त्यावेळी ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी साक्षात परमेश्वर तुमची साथ देतो.. असे...
प्रा. वल्लभ लक्ष्मण केळकर
(म्हापसा)
गोव्यात मनोहर पर्रीकरांची पहिली कारकीर्द सोडल्यास शिक्षण या विषयाकडे कायम दुर्लक्ष झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत पायाभूत व ऍकॅडमिक स्तरावर भरपूर...
अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रुझ, बांबोळी)
आपल्याजवळ असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्यातरी कुठे असतात? त्यात अनेक लोकांचा... अगदी किडे-मुंग्यांचासुद्धा वाटा असतोच. ते ते लोक येऊन आपापला वाटा घेऊन...
माधुरी रं. शे. उसगावकर
(फोंडा)
आता जर आपण बदललो तर नक्कीच लॉकडाऊननंतरच्या काळात सहीसलामत उत्तीर्ण होऊ व कोरोना विषाणूपासून भयमुक्त होऊ. भयमुक्त वातावरणात तणावरहित आयुष्याचा...
योगेश प्रभुगावकर
दुसर्या लॉकडाऊनच्या काळात सामाजिक माध्यमांवर अनेकजण एकमेकाला आव्हान करीत होते. दुसर्याला आव्हान देणं सोपं आहे, पण स्वतःच स्वतःला आव्हान देणारे नि ते...
गौरी भालचंद्र
समोर पाणी असताना.. अत्यंत तहान लागलेली असतानाही रोजेदार पाणी पीत नाही... राग येण्यासारख्या बाबी घडत असल्या तरी आपल्या रागावर संयम ठेवत असतो.....