- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी होऊ नये, यासाठीच मगो पक्षाने ‘एकला चलो रे’ हा आपला निर्णय मागे घेऊन तृणमूल कॉंग्रेसबरोबर युती...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यात निवडणूकपूर्व आघाडीसाठी चर्चा सुरू आहे. तथापि, निवडणूक आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्व मतदारसंघात...
>> कॉंग्रेसकडून निवेदन सादर करत राज्यपालांकडे मागणी
सार्वजनिक बांधकाम खात्यात झालेल्या नोकरभरती घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी काल कॉंग्रेस पक्षाने राज्यपाल पी. एस....
>> पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण; ३३९ कोटींचा खर्च; काशी विश्वेश्वराची मोदींकडून पूजा
वाराणसीच्या दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल काशी विश्वेश्वराची पूजा केली आणि त्यानंतर...
>> श्रीनगरमधील घटना; १२ जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य केले. श्रीनगरच्या झेवान भागात सशस्त्र पोलिसांच्या ९व्या बटालियनवर भीषण...
भारताच्या हरनाझ संधू हिने ‘मिस युनिवर्स २०२१’चा किताब पटकावला. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट प्रदान...
राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत १३९६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५ नमुने बाधित आढळून...
>> आमदार बाबूश मोन्सेरात यांचा पुनरुच्चार
>> मंत्री पाऊसकर यांनी आरोप फेटाळले
सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर्यांचा घोटाळा हा तब्बल ७० कोटी रुपयांचा आहे, असा जोरदार आरोप...