डॉ. मनाली महेश पवार
कधीकधी मासिक पाळी बऱ्याच दिवसांनंतर येते आणि खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत राहतो. अशावेळी ‘या वयात असे होतेच' अशा गैरसमजुतीत राहू...
जीवन संस्कार- 10
प्रा. रमेश सप्रे
जीवनाचा जरा गंभीरपणे विचार करण्याची, उर्वरित आयुष्य खऱ्या आनंदात, समाधानात घालवण्यासाठी साधना करण्याचीही गरज आहे. ही साधना बाहेरच्या विश्वात जाण्यापेक्षा...
डॉ. मनाली महेश पवार
आयुर्वेदशास्त्रात पाणी पिण्याने आळशीपणा, मंदत्व, थकावट दूर होते. उलट्या, अपचन हे विकार नष्ट होतात आणि मन ताजेतवाने होते, समाधान मिळते, असे...
डॉ. मनाली महेश पवार
एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होण्याआधीचा काही कालावधी म्हणजे ऋतुसंधी. या काळात चालू ऋतूबरोबर पुढे सुरू होणाऱ्या ऋतूची काही लक्षणे...
- प्रा. रमेश सप्रे
‘शांती’ हा शब्द जरी उच्चारला तर डोळ्यासमोर गौतम बुद्ध, भगवान महावीर, सारे संत यांच्या शांतप्रसन्न मुद्रा उभ्या राहतात. पण यापूर्वीही उपनिषदांचे...
(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
प्रा. रमेश सप्रे
(जीवन संस्कार- 7)
निसर्ग शारीरिक अंगानं परिवर्तन घडवतच असतो, तर जीवनानुभव भावनिक, बौद्धिक, सामाजिक अंगानं बदल घडवतच असतात. आणि या सर्व बदलांना एकमेकांत...
डॉ. मनाली महेश पवार
पायाच्या तळव्यांची जळजळ म्हणजे पाददाह होय. जेव्हा पायांच्या तळव्यांची आग, जळजळ होते तेव्हा ती फक्त उष्णता वाढल्यानेच होत नाही, तर पित्ताबरोबर...
प्रा. रमेश सप्रे
ः जीवन संस्कार ः (उत्तरार्ध )
सध्या अनेकांना वाटते, नव्हे अनुभवाला येते तशी अरुणावस्थेतील मुलांची समस्या हा चिंतेचा नव्हे तर चिंतनाचा विषय आहे....
डॉ. मनाली महेश पवार
मलावरोधामधील आहारीय, विहारीय व मानसिक कारणे समजल्यानंतर आपल्याला कोणत्या कारणांनी मलावरोधाचा त्रास होतो हे स्पष्ट होते. मग या कारणांचा परित्याग करणे...
जीवन संस्कार- 4
प्रा. रमेश सप्रे
आपण मुलांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेतलं आहे. त्यांना शाळा नावाच्या कोंडवाड्यात कोंडण्याचा आपला प्रयत्न असतो. आपण अशा पूर्वप्राथमिक शिक्षणसंस्थांना ‘बालवाडी',...
डॉ. मनाली महेश पवार
अन्नसेवन करताना त्याच्या आधी आणि नंतरसुद्धा प्रसन्न वृत्तीने आणि चांगल्या विचारांनी, चांगल्या भावनांनी युक्त असणे हे अन्नपचन आणि एकूणच शारीरिक आरोग्य...
जीवन संस्कार
प्रा. रमेश सप्रे
संस्कारांचं रूप बदललं तरी स्वरूप नि उद्देश एकच असतो- नवजात अर्भकाचं हार्दिक स्वागत करायचं नि कृतज्ञतेच्या भावनेनं प्रेमानं त्याचं लालन-पालन-पोषण नि...