कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे पुन्हा पुन्हा स्वतःच्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेत राहिले आहेत. कधी सहकारी मंत्र्याला मंत्रिमंडळ बैठकीत वाहिलेली शिव्यांची लाखोली,...
कोरोनाच्या भयावह प्रकोपानंतर त्या सगळ्यातून बाहेर पडल्याचा मोकळा श्वास घेतलेल्या जगाचे दार पुन्हा एकवार कोरोनाने ठोठावले आहे. सिंगापूर आणि इतर देशांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण...
प्रादेशिक शांततेसाठी विविध देशांचे एकमेकांशी संबंध सौहार्दाचे आणि मित्रत्वाचे असावे लागतात. दुर्दैवाने भारतीय उपखंडातील देशांचे संबंध नेहमीच परस्पर वितुष्टाचे आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संघर्षाचे...
सत्य कटू असते आणि ते सत्ताधाऱ्यांना कधीच रुचणारे नसते. सध्या इस्पितळात अत्यवस्थ स्थितीत असलेले गोव्याचे माजी राज्यपाल डॉ. सत्यपाल मलिक यांना पुन्हा एकवार ह्याचा...
गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...
बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...
गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...
मोसमी पावसाचे रीतसर आगमन अद्याप गोव्यात व्हायचे आहे. पण त्याच्या आधीच मुसळधार पावसाने गोव्याला जी पहिली सलामी दिली, त्यात राजधानी पणजीसह सर्व शहरांमध्ये प्रशासकीय...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून एका यूट्यूबर तरुणीला पकडण्यात आल्यानंतर जी माहिती समोर येऊ लागली आहे ती धक्कादायक आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हस्तकांच्या संपर्कात...
म्हादई संदर्भात राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या तिघा अभ्यासकांनी तयार केलेल्या एका शोधनिबंधामध्ये कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले तरी गोव्यावर काही दुष्परिणाम होणार नसल्याच्या काढलेल्या निष्कर्षामुळे सध्या...
गेल्या एप्रिल महिन्यात राज्यात विविध अपघातांमध्ये 26 जणांचा बळी गेला, तर सतरा जण जायबंदी झाले. सरकारनेच जाहीर केलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. बरे, हे...
कसोटीचा प्रसंग येतो तेव्हा मैत्रीचा कस लागतो. भारत - पाकिस्तान संघर्ष उफाळला तेव्हा प्रत्येक देशाच्या भारताशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांचा असाच कस लागला. काही देश...
भारतीय क्रिकेटप्रेमींचा अत्यंत लाडका फलंदाज विराट कोहलीने काल कसोटी सामन्यांतून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली. रोहित शर्माप्रमाणेच विराटने देखील ‘इन्स्टाग्राम' वरून आपल्या निवृत्तीची घोषणा...
बैसरानमधील दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस झाले. ज्या प्रखर शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या पाठीराख्यांविरुद्ध लढण्याचा निर्धार प्रकट केला आहे, तो पाहता...