मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शिवजयंतीच्या भाषणात, संपूर्ण गोव्यावर 451 वर्षे पोर्तुगिजांचे राज्य नव्हते हे सांगण्याच्या ओघात गोव्याच्या उर्वरित भागात शिवशाही होती असे बोलून...
अवघ्या देशाचे लक्ष ज्या घटनेने वेधून घेतले होते, त्या महाकुंभाची महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी रीतसर सांगता झाली. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या आणि 45 दिवस चाललेल्या...
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शिखांच्या हत्याकांडास जबाबदार असलेले तत्कालीन काँग्रेस खासदार सज्जनकुमार यांना जसवंतसिंग आणि पुत्र तरूणदीपसिंग ह्या दोघांजणांच्या हत्येस जबाबदार धरून...
केबल व इंटरनेट सेवा पुरवठादार आणि वीज खाते यांच्यातील वादात राज्यातील इंटरनेट आणि केबल टीव्ही सेवांचे हजारो ग्राहक कालपासून अकारण भरडून निघाले आहेत. मुंबई...
गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...
बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...
गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...
‘भाषा ही जोडणारी गोष्ट आहे, तोडणारी नाही' याचे स्मरण करून देत आणि ज्ञानेश्वरांच्या ‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे' ह्या पसायदानाचा गजर करीत 98 व्या...
‘कालाय तस्मै नमः' म्हणतात ते काही खोटे नाही. काळ कसा बदलेल आणि कोणाचे काय होईल काही सांगता येत नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमदारकीची...
तीन वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनविरुद्ध ‘विशेष लष्करी मोहीम' सुरू केली, त्याला आता तीन वर्षे लोटली आहेत. केवळ ‘लष्करी मोहीम' म्हणत रशियाने सुरू केेलेली...
राज्यातील वीज खांबांवरून नेण्यात आलेल्या केबल आणि इंटरनेटच्या तारांवरून वीज खाते आणि इंटरनेट व केबल सेवा पुरवठादारांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहोचलेला दिसतो....
उद्योजकता आणि मराठी माणूस यांचे नाते नाही आणि मराठी माणसाने फक्त दुसऱ्याची नोकरीच करायची, ह्या सार्वत्रिक समजाला छेद देत आपल्या कर्तृत्वाने उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये उंच...
आपल्या वाट्याला आलेल्या खात्याला न्याय देण्यासाठी धडपडणारे जे मंत्री आहेत, त्यामध्ये रोहन खंवटे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. राज्याचे माहिती तंत्रज्ञान व पर्यटनमंत्री असलेल्या...