उत्तरकाशीतील कोसळलेल्या निर्माणाधीन बोगद्यात तब्बल 17 दिवस अडकलेल्या सर्वच्या सर्व 41 कामगारांना अक्षरशः मृत्यूच्या जबड्यातून सहीसलामत बाहेर काढून केंद्र व उत्तराखंड सरकारने मदतकार्याचा आणि...
>> उर्वरित घरे आज पाडणार; सांकवाळ कोमुनिदादच्या जमिनींत अतिक्रमण; परिसरात एकूण 64 बेकायदा बांधकामे
सांकवाळ कोमुनिदादच्या जमिनींमध्ये अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या 31 घरांवर कालपासून बुलडोझर...
>> राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; महागड्या आलिशान कारवरील रस्ता करामध्ये कपात
राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत दिव्यांगजन खात्याची स्थापन करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. आतापर्यंत...
शिवोली येथे विजेचा धक्का लागून लाईन हेल्परच्या मृत्यू प्रकरणी साहाय्यक लाईनमनला निलंबित करण्यात आला असून, कनिष्ठ अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे, अशी माहिती वीजमंत्री...
तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी 119 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील तीन कोटी 26 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानासाठी 35,356...
सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील महत्त्वपूर्ण अशा म्हादईप्रश्नी याचिकांवर सुनावणी काल होऊ शकली नाही. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे....
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील धर्मतला येथे एका जाहीर सभेत भाषण केले. या सभेत अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या...
उत्तराखंडातील बोगद्यामधील दुर्घटनेत अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीच्या मदतकार्यात दोघा गोमंतकीय अभियंत्यांनी मोलाची भूमिका बजावली. स्वाक्ड्रॉन इन्फ्रा आणि मायनिंग प्रा. लिमिटेड या आमच्या...
योगसाधना- 625, अंतरंगयोग- 211
डॉ. सीताकांत घाणेकर
उच्चकोटीचा बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव. प्रत्येकात पुष्कळ विविधता अन् अनेक गूढांचा संचय असतो. हे सर्व समजण्यासाठी सुरुवातीला विषयाची जाणीव...
धनंजय जोग
‘अपील', ‘अंमलबजावणी' किंवा ‘पुनःपरीक्षण' या तिन्ही प्रकारचे अर्ज आले नाहीत तर आयोगाला निवाड्याच्या पालनाविषयी काही कळायची सोय नाही. म्हणून सुनीता यांनीडिपॉझिट केलेले रु....
डॉ. मनाली महेश पवार
दिवाळीत थंडी पडायला सुरुवात होते. त्यामुळे शरीरातील व बाहेरील वातावरणातील वात वाढायला सुरुवात होते. म्हणूनच वाताचा रुक्ष, खर हा गुण वाढतो...
चिंतामणी केळकर
तुलसी-विवाहासंदर्भात पाहता सांप्रत एकवाक्यता दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुलसी-विवाह साजरा होतो. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी-विवाह करता येतो. यासाठी...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ
म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...
काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेशलेल्या आणि जवळजवळ चौदा महिने मंत्रिपदाविना लटकलेल्या आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी त्या जागेवरून पायउतार व्हावे लागलेल्या नीलेश काब्राल यांच्या...