30 C
Panjim

Covering Goa since 1970

Thursday, June 19, 2025

कुटुंब

पौर्णिमा केरकर स्वाभिमान आणि वास्तव जीवन गहाण टाकून केलेल्या व्रताचे पुण्य कसे काय मिळणार? त्यापेक्षा सत्यवानांसाठी सावित्रींनी आणि सावित्रींसाठी सत्यवानांनी वटवृक्षाला फेरे मारावेत. कुटुंबाला सुदृढ...

अहिल्याबाई होळकर : माळव्याच्या तत्त्वज्ञानी राणी

अमिता बाबाजी सावंत अहिल्याबाई होळकर ह्या एक महान राज्यकर्त्या, सामाजिक सुधारक होत्या. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित केले. अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळांची...

ताटी उघडा ज्ञानेश्वरा…!

रमेश सावईकर संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी वैशाख वद्य दशमी तिथीला, गुरुवार दि. 22 मे रोजी साजरी झाली. यानिमित्त मुक्तानगर, जळगाव येथे भक्तगणांची अलौट गर्दी जमली. अशा...

युद्धकाळ आणि गोवा

शरत्चंद्र देशप्रभू पहलगामनंतरचा संग्राम अन्‌‍ पूर्वीचे संग्राम यांचा अभ्यास करताना नागरिकांच्या बदललेल्या मानसिकतेचा स्वतंत्रपणे, सर्वंकष अभ्यास व्हायला हवा. युद्धजन्य परिस्थितीत या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणात्मक निर्णय...

TOP STORIES TODAY

spot_img
spot_img

MOST READ

वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

माधुरी रं. शे. उसगावकर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......

माझा गुरु माझी आई

- अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...

हे सरस्वती, नमन तुझ्या पदकमली!

- रमेश सावईकर विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...

जीवन सुंदर आहे!

- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...

OTHER STORIES IN THIS SECTION

गोवा निसर्गसौंदर्य हरवतोय…!

रमेश सावईकर गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत चाललाय. ही आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे हे स्पष्ट आहे. वाढते भू-उत्खनन, जलसंपत्तीचा ऱ्हास, राने-वने नष्ट करण्याचे सत्र,...

स्मृतीतील ‘मुदांस’

शरत्चंद्र देशप्रभू ‘मुदांस' म्हणजे बदल. रटाळ जीवनाला बदल हा हवाच. ऐदी जीवनशैली असणाऱ्यांना तर या बदलाचे महत्त्व फारच! एप्रिल-मे महिन्यात समुद्रस्नानाच्या निमित्ताने हा बदल म्हणजे...

संकटमोचक महाबली श्रीहनुमान

रमेश सावईकर हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात अशी मान्यता...

‘मुलं’ ही देवाघरची ‘फुलं’!

रमेश सावईकर पालकांना नि शिक्षकांना बालमानशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. मुलं घरी अधिक वेळ असतात. पालकांची जबाबदारी अधिक असते. पण मुलं घरी असतात त्यावेळी पालक...

आला, ‘ऋतुराज वसंत’ आला…!

रमेश सावईकर शिशिरातील ‘पानझड' ही नकारात्मकता झटकून टाकण्याचे प्रतीक आहे, तर वसंत ऋतूत झाडाला नवपालवी येते ती नवचैतन्य, नवा उत्साह, नव्या ऊर्जाप्राप्तीचं प्रतीक आहे. वसंत...

जयवंत दळवी दर्शन ः एक इंद्रधनुषी महोत्सव

अनुप प्रियोळकर मराठी साहित्यातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा तीन दिवसांचा महोत्सव नुकताच फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरात...

तिथे शब्द न उरे!

प्रवीण गाडगीळसाखळी फार वर्षांपूर्वीची कथा आहे. त्यावेळी रीतीभाती वेगळ्या होत्या. आजच्यासारख्या सुधारणा नव्हत्या. आपल्या नवविवाहित मुलीला पहिल्या दिवाळी सणासाठी बाप आणायला गेला. मुलीला घेऊन निघताना...

निसर्ग माझा सखा

कु. अनंत गवंडी(इयत्ता : बारावी,शारदा उ. मा. विद्यालय, भेंडाळे, वझरी, पेडणे) ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे…' या ओळीतून संत तुकारामांनी निसर्गाची, वृक्षवेलींची महती गायली आहे. जमीन,...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES