प्रवीण गाडगीळसाखळी
फार वर्षांपूर्वीची कथा आहे. त्यावेळी रीतीभाती वेगळ्या होत्या. आजच्यासारख्या सुधारणा नव्हत्या. आपल्या नवविवाहित मुलीला पहिल्या दिवाळी सणासाठी बाप आणायला गेला. मुलीला घेऊन निघताना...
कु. लक्षिता परबइयत्ता ः सहावी, शारदा माध्यमिक विद्यालय,कासारवर्णे, पूर्वा, पेडणे- गोवा.
भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान येणारा ऋतू म्हणजे हिवाळा होय....
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
- रमेश सावईकर
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...
रामदास केळकर
विशेष म्हणजे जो 1954 पासून ‘फिल्मफेअर' पुरस्कार म्हणून ओळखला जाऊ लागला, तो पूर्वी ‘क्लेअर पारितोषिक' म्हणून ओळखला जायचा व ती क्लेअर होती गोव्याची...
रमेश सावईकर
आपले आयुष्य अर्थपूर्ण बनवणे हे आपल्या हाती आहे. आयुष्यात आपण जे विहित कर्म करतो ते सत्कर्म असावे. कर्मयुक्त भक्ती ईश्वराला अधिक पसंत आहे....
अभिषेक गाडगीळसाखळी
बऱ्याच दिवसांपासून ‘एकदा काय झालं' हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट पाहायची इच्छा होती. अखेरीस काही दिवसांपूर्वी हा योग जुळून आला. ‘गोष्ट' या प्रकाराचं...
कु. आकांक्षा अनंत नाईक (कासारवर्णे, पेडणे- गोवा)
कालचीच गोष्ट. आमच्या सहकारी शिक्षिकेने नवीन गाडी घेतली. नवीन गाडीत बसून फिरण्यात काही वेगळीच मजा असते. त्यामुळे आम्ही...
रमेश सावईकर
हा जत्रांचा काळ आहे. गावागावांतील जत्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. कोकण, सिंधुदुर्ग व गोवा या प्रदेशांत साजऱ्या होणाऱ्या जत्रा, सण, कालोत्सव संस्कृतीमधील...
पौर्णिमा केरकर
हुंडा प्रथेवर कायद्याने बंदी आणली, मात्र ही कीड समाजाला आजही आतून पोखरून काढत आहे. आज तिचे स्वरूप बाह्य भपक्याने पैसा-प्रतिष्ठेची झूल पांघरून घेत...
कु. आकांक्षा अनंत नाईक, कासारवर्णे पेडणे
आमच्या हेमाचं लग्न होतं. आता मैत्रिणीचं लग्न म्हटल्यावर कपडे, चप्पल व इतर खरेदी करायची म्हणजे वेळ तर हवाच. त्यात...
शरत्चंद्र देशप्रभू
निवडणुकीत विजय हेच ध्येय. या खटाटोपात गोवा भविष्यात नष्ट झाला तरी कुणाला सोयरसुतक नसणार. कारण समस्यांचे वरवरचे निराकरण म्हणजे लोकाभिमुख शासन असा शासनाचाच...