रमेश सावईकर
संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी वैशाख वद्य दशमी तिथीला, गुरुवार दि. 22 मे रोजी साजरी झाली. यानिमित्त मुक्तानगर, जळगाव येथे भक्तगणांची अलौट गर्दी जमली. अशा...
शरत्चंद्र देशप्रभू
पहलगामनंतरचा संग्राम अन् पूर्वीचे संग्राम यांचा अभ्यास करताना नागरिकांच्या बदललेल्या मानसिकतेचा स्वतंत्रपणे, सर्वंकष अभ्यास व्हायला हवा. युद्धजन्य परिस्थितीत या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणात्मक निर्णय...
शरत्चंद्र देशप्रभू
या तिन्ही संस्थांत ज्येष्ठ पणजीकरांची भावनिक गुंतवणूक तीव्रतेने जाणवते. शाश्वत अन् अमूर्ततेच्या सीमारेषेवरील हे नाते चिमटीत पकडणे तसे अशक्यच. सहभागाचा अभाव, परंतु सहजीवनाचा...
रमेश सावईकर
गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत चाललाय. ही आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे हे स्पष्ट आहे. वाढते भू-उत्खनन, जलसंपत्तीचा ऱ्हास, राने-वने नष्ट करण्याचे सत्र,...
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
- रमेश सावईकर
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...
रमेश सावईकर
हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात अशी मान्यता...
रमेश सावईकर
पालकांना नि शिक्षकांना बालमानशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. मुलं घरी अधिक वेळ असतात. पालकांची जबाबदारी अधिक असते. पण मुलं घरी असतात त्यावेळी पालक...
रमेश सावईकर
शिशिरातील ‘पानझड' ही नकारात्मकता झटकून टाकण्याचे प्रतीक आहे, तर वसंत ऋतूत झाडाला नवपालवी येते ती नवचैतन्य, नवा उत्साह, नव्या ऊर्जाप्राप्तीचं प्रतीक आहे. वसंत...
अनुप प्रियोळकर
मराठी साहित्यातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा तीन दिवसांचा महोत्सव नुकताच फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरात...
प्रवीण गाडगीळसाखळी
फार वर्षांपूर्वीची कथा आहे. त्यावेळी रीतीभाती वेगळ्या होत्या. आजच्यासारख्या सुधारणा नव्हत्या. आपल्या नवविवाहित मुलीला पहिल्या दिवाळी सणासाठी बाप आणायला गेला. मुलीला घेऊन निघताना...
कु. लक्षिता परबइयत्ता ः सहावी, शारदा माध्यमिक विद्यालय,कासारवर्णे, पूर्वा, पेडणे- गोवा.
भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान येणारा ऋतू म्हणजे हिवाळा होय....