पौर्णिमा केरकर
सर्प सरपटतो ते वेगाचे प्रतीक. त्याची ती सळसळ निसर्ग आणि मानवाच्या नसानसांत भिनलेली आहे. लोकजीवन, निसर्ग आणि त्याला जोडून असलेली श्रद्धा यांचे प्रतीक...
शीतल सराफ
‘स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी' म्हणतात. आई, नऊ महिने तू मला तुझ्या पोटात वाढवलेस. तू केलेले गर्भसंस्कार आज मला उपयोगी पडत आहेत. गर्भात...
रमेश सावईकर
आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा कालावधी ‘चातुर्मास' म्हणून संबोधला जातो. हे चार महिने देवभक्ती, धार्मिक विधी, अनुष्ठाने, व्रतवैकल्यांसाठी...
शरत्चंद्र देशप्रभू
आजच्या घडीला समाजातील साऱ्या घटकांनी आपले हितसंबंध, हेवेदावे सोडून एकत्र येऊन राहिलेला गोवा वाचवण्याचे निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक. कारण नवे जागतिकीकरणाचे, अर्थकारणाचे, तंत्रज्ञानाचे...
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
- रमेश सावईकर
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...
डॉ. सीताकांत घाणेकर
आज 21 जून- जागतिक योगदिन. दरवर्षी एकत्रित राष्ट्रसंघ एक ध्येय देतो. परंतु विश्वामध्ये या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी गरज आहे शास्त्रशुद्ध तत्त्वज्ञानासहित योगसाधनेची. दरवर्षी...
पौर्णिमा केरकर
स्वाभिमान आणि वास्तव जीवन गहाण टाकून केलेल्या व्रताचे पुण्य कसे काय मिळणार? त्यापेक्षा सत्यवानांसाठी सावित्रींनी आणि सावित्रींसाठी सत्यवानांनी वटवृक्षाला फेरे मारावेत. कुटुंबाला सुदृढ...
अमिता बाबाजी सावंत
अहिल्याबाई होळकर ह्या एक महान राज्यकर्त्या, सामाजिक सुधारक होत्या. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित केले. अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळांची...
रमेश सावईकर
संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी वैशाख वद्य दशमी तिथीला, गुरुवार दि. 22 मे रोजी साजरी झाली. यानिमित्त मुक्तानगर, जळगाव येथे भक्तगणांची अलौट गर्दी जमली. अशा...
शरत्चंद्र देशप्रभू
पहलगामनंतरचा संग्राम अन् पूर्वीचे संग्राम यांचा अभ्यास करताना नागरिकांच्या बदललेल्या मानसिकतेचा स्वतंत्रपणे, सर्वंकष अभ्यास व्हायला हवा. युद्धजन्य परिस्थितीत या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणात्मक निर्णय...
शरत्चंद्र देशप्रभू
या तिन्ही संस्थांत ज्येष्ठ पणजीकरांची भावनिक गुंतवणूक तीव्रतेने जाणवते. शाश्वत अन् अमूर्ततेच्या सीमारेषेवरील हे नाते चिमटीत पकडणे तसे अशक्यच. सहभागाचा अभाव, परंतु सहजीवनाचा...
रमेश सावईकर
गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत चाललाय. ही आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे हे स्पष्ट आहे. वाढते भू-उत्खनन, जलसंपत्तीचा ऱ्हास, राने-वने नष्ट करण्याचे सत्र,...
शरत्चंद्र देशप्रभू
‘मुदांस' म्हणजे बदल. रटाळ जीवनाला बदल हा हवाच. ऐदी जीवनशैली असणाऱ्यांना तर या बदलाचे महत्त्व फारच! एप्रिल-मे महिन्यात समुद्रस्नानाच्या निमित्ताने हा बदल म्हणजे...