शशांक मो. गुळगुळे
भारतीय तरुण नावीन्यपूर्ण ‘स्टार्टअप' उभारत असून सरकारनेही ‘स्टार्टअप इंडिया' अभियान राबवून त्याला प्रोत्साहन दिले आहे. अनेक ‘स्टार्टअप' कंपन्या चांगली कामगिरी करीत आहेत,...
प्रा. रमेश सप्रे
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारे रंग-संग-नृत्याचे आविष्कार साकारताना कृष्णाची रूपं सतत बदलणारी असली तरी स्वरूप एकच असतं- रंगुनी रंगात साऱ्या… रंग...
विलास रामनाथ सतरकर(मुख्याध्यापक)डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, कुजिरा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे गोव्यातील शिक्षणव्यवस्थेत मोठे सकारात्मक बदल घडत आहेत. नवीन शैक्षणिक आराखड्यामुळे विद्यार्थ्यांना...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- विष्णू सुर्या वाघ
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे स्थान काय हा जगभर चर्चिला जाणारा विषय आहे. पुराणकालापासून आजपर्यंत या विषयावर वैचारिक चर्वितचर्वण होत राहिले आहे,...
पल्लवी धेंपो
कोट्यवधी भाविक गंगामातेची हाक ऐकून तिच्या पवित्र पाण्यात डुबकी मारताना पाहताना दिसतो तो केवळ आंतरिक शांतता आणि सौहार्दाचा सार्वत्रिक शोध, पूर्वकर्मांची नकारात्मकता दूर...
गो. रा. ढवळीकर
या यात्रेत आम्हाला पदोपदी थरार अनुभव आला. आलेल्या कठीण प्रसंगातून सुरक्षित बाहेर कसे पडायचे याची चिंता करीत असताना ठिकठिकाणी मनुष्यरूपाने प्रत्यक्ष देवच...
जनार्दन वेर्लेकर
कारेकरांना पहिल्यांदा सवाई गंधर्व समारोहात गाण्यासाठी पं. भीमसेन जोशी यांनी संधी दिली. त्यांच्या मैफलीची वेळ रात्री अकरा-साडेअकराची. त्यांच्या आधी बेगम अख्तर गायलेल्या. प्रसंगावधान...
मीना समुद्र
आपल्या आयुष्यात प्रेमाचे पाझर इथून-तिथून फुटत असतात. ‘तो आणि ती' यामधलेच फक्त हे प्रेम नसून त्याला ममता, वात्सल्य, जिव्हाळ्याची वीण आहे. कडेकपारीतून, खडका-दगडांमधून...
गुरुदास सावळ
आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या 5 वर्षांतील आपल्या कारकिर्दीत असा कोणताही निर्णय घेतल्याचे आठवत नाही. एखादा निर्णय गैर आहे, जनतेला बाधक...
धनंजय जोग
एखाद्या पक्षाचे म्हणणे चुकीचे वा कायद्यास धरून नसले तर कायद्याची संबंधित कलमे तर उद्घोषित केली जाऊ शकतातच; पण त्याहून जास्त परिणामकारक उपाय म्हणजे...
शशांक मो. गुळगुळे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल 1 फेब्रुवारी रोजी ‘आठवा' अर्थसंकल्प लोकसभेत सादर करून मध्यमवर्गीयांवर योजनांची उधळणच केली. प्राप्तिकर आकारण्याची मर्यादा वाढवा...
मीना समुद्र
एका साध्यासुध्या हसतमुख कामकरी माणसाच्या कुटुंबाचे हे शांतपणे झोपलेले चित्र म्हणजे आनंदाचा खरा अर्थ! मनःशांती, खरा आनंद हा बाह्य बाबींमध्ये नसून अंतर्गत असतो...