पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपचा चेहरा आहे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हा कणा. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या घोडदौडीमधील शहा यांचे पडद्यामागील योगदान फार...
>> उद्या मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे मतदारांना आवाहन
मंगळवार दि. 7 मे रोजी राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची सगळी तयारी जवळजवळ पूर्ण झाली...
>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
ही निवडणूक देशाचे भविष्य ठरवण्यासाठीची असून, मतदारांनी विकासपुरुष अशी प्रतिमा असलेल्या नरेंद्र मोदींच्या विजयासाठी भाजपच्या गोव्यातील दोन्ही उमेदवारांना...
>> बहुजन समाजाच्या नेत्यांचे आवाहन
भाजप केवळ निवडणुकीच्या वेळीच बहुजन समाजाविषयी चिंता व्यक्त करतो, सहानुभूती दाखवतो. त्यामुळे त्यांच्या डावपेचांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारांचा पराभव...
>> आमदार डॉ. दिव्या राणे यांचा दावा
गेल्या दोन वर्षांपासून पर्ये मतदार संघामध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प राबविले. वीज, पाणी, रस्ते सारख्या ज्वलंत समस्या सोडविल्या. येणाऱ्या...
>> उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज
लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यात कुठ्ठाळी व वास्को मतदार संघातील काही मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. कुठ्ठाळी...
>> पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामींचे आवाहन
आपण समृद्ध भारत देशाचे नागरिक आहोत. देशाच्या संविधानानुसार सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार असून तो सर्वांनी बजवला पाहिजे. जे सरकार आपल्या...
>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार
>> कुंकळ्ळी येथे भाजपच्या सभेला समर्थकांची गर्दी
संविधानविरोधी काँग्रेस पक्षाला गोव्यात लोक अजिबात थारा देणार नाहीत. यावेळी विक्रमी मतदान...
प्रमोद ठाकूर
गोव्यासह देशाच्या सर्वच भागातील नागरिक सध्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. पाण्याचीही मोठी समस्या निर्माण होत आहे. निसर्गाचे संतुलन राखण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने...
प्रा. रमेश सप्रे
ज्यावेळी श्रीरामाच्या वनवासासंबंधीचा वर कैकेयीने राजा दशरथाकडे मागितला त्यावेळी फक्त दशरथावरच नव्हे तर सर्व संबंधितांवर तो प्रत्यक्ष वज्राघातच होता. याचा प्रभाव मात्र...
ज. अ. रेडकर
हक्क हे आपल्या वैयक्तिक फायद्याचे असतात, तर कर्तव्ये ही इतरांसाठी करायची असतात. आपण विसरून जातो की, आपले हक्क हे कुणाच्या तरी कर्तव्यातून...
मीना समुद्र
सर्वांनाच चेतना, उत्तेजना, मनःशांती आणि समाधान देणारे हे रामरक्षा स्तोत्र 1300 वेळा म्हणण्याचे व्रताचरण या कुटुंबात गेली 27 वर्षे अखंडितपणे चालू आहे. सर्वांशी...
डॉ. वि. ल. धारूरकर
व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपचा चेहरा आहे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हा कणा. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या घोडदौडीमधील शहा यांचे पडद्यामागील योगदान फार...