27 C
Panjim

Covering Goa since 1970

Saturday, April 20, 2024
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यांतील एकूण 102 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. त्यामध्ये अर्थातच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते तामीळनाडूकडे. तामीळनाडूच्या लोकसभेच्या...

डिचोलीत विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू

>> व्हाळशी येथील घटना; अचानक सुरू झाला वीजप्रवाह; स्थानिकांकडून वीज खात्याच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त व्हाळशी-डिचोली येथे काल सकाळी वीज खांबावर दुरुस्ती कामासाठी चढलेल्या लाईनमन...

लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी 33 अर्ज

>> आज अर्जांची छाननी; सोमवारी अर्ज माघारीचा दिवस राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीत एकूण 33 अर्ज दाखल झाले.उत्तर गोवा मतदारसंघातून 10 उमेदवारांनी...

लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 60 टक्के मतदान

>> पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्याा टप्प्यातील मतदान काल पार पडले. पहिल्या टप्प्यात 60 टक्के मतदानाची नोंद झाली. या...
- Advertisement -spot_img
spot_img

TOP STORIES IN GOA

ताळगाव पंचायतीसाठी 22 उमेदवारी अर्ज ग्राह्य

ताळगाव ग्रामपंचायतीच्या येत्या 28 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 22 उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले आहेत. या पंचायतीच्या प्रभाग 10 मध्ये सागर बांदेकर यांचा एकमेव...

तापमानात वाढ

राज्यातील तापमानात वाढ होत आहे. राजधानी पणजी येथे कमाल तापमान 35.2 अंश सेल्सिअस एवढे काल नोंद झाले असून, पुढील काही दिवसांत कमाल तापमान 36...

आता इस्रायलचा इराणवर प्रतिहल्ला

इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असून, इराणने गेल्या आठवड्यात त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला होता. इराणने इस्रायलवर 300 हून अधिक ड्रोन...
काँग्रेसने काल गोव्यात लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, के....
- Advertisement -spot_img

STAY CONNECTED

847FansLike
120FollowersFollow
8,000SubscribersSubscribe
spot_img

VIDEO NEWS

MAGAZINES

मीना समुद्र बहावा फुलला की 60 दिवसांनी पाऊस पडतो आणि हा अंदाज म्हणे अचूक असतो. यंदा तो इथे-तिथे फुललेला दिसतो आहे. फिरायला गेलं की नजरच...

ब्राह्मतेज-क्षात्रतेज यांचा संगम

संस्कार रामायण प्रा. रमेश सप्रे एकदा तेजाचा, दिव्यत्वाचा प्रत्यय आला की तेथे महान व्यक्तींचीसुद्धा समर्पणशीलता, शरणांगत वृत्ती सहज दिसून येते. तेथे कोणाचाही स्वार्थ, अहंकार, स्पर्धा यांना...

यौवराज्याभिषेक?

प्रा. रमेश सप्रे मिथिला नगरीत चारही राजपुत्रांचे विवाह झाल्यावर सारी मंडळी अयोध्येला परतली. येथे रामायणातील पहिले ‘बालकांड' संपते नि ‘अयोध्याकांड' सुरू होते. अयोध्येला सीता-राम आणि...

ऋतुराज ‘वसंत’ बहरत आला…

रमेश सावईकर सहा ऋतूंपैकी वसंत ऋतू हा ऋतुराज म्हणून ओळखला जातो. निसर्गात म्हणा किंवा सृष्टीत- ह्या ऋतूत होणारे बदल हे मानवी जीवनाला नवा उत्साह नि...

OPINION

अस्थिरतेच्या भोवऱ्यात व्हिएतनाम

डॉ. वि. ल. धारूरकर व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...

गणेशचतुर्थी ः समज-गैरसमज

चिंतामणी रा. केळकर वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यांतील एकूण 102 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. त्यामध्ये अर्थातच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते तामीळनाडूकडे. तामीळनाडूच्या लोकसभेच्या...