माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
- सौ. माधुरी र. शे. उसगावकर
(फोंडा)
माझ्या जीवनात आलेल्या व्यक्तींपासून हेच शिकायला मिळाले. वाटतं तेवढं जीवन सोपं नाही. तसंच ते कठीणही नाही. निखळ प्रेमाने बर्याच...
कालिका बापट
‘सुरक्षित राहा, घरात राहा, संपर्कात राहा’ या संदेशाद्वारे चालू करण्यात आलेला मनसा क्रिएशन्स निर्मित उपक्रम म्हणजे ‘काव्यमाला काव्यहोत्र’. या ग्लोबल वेब-कविसंमेलनात सहभागी...
माधुरी रं. शे. उसगावकर
(फोंडा)
आकाश- धरित्री आहे. फुलाफळांनी निसर्ग बहरला आहे. कुहू कुहू कोकीळ साद देत आहे. पण त्यात कुठेतरी स्मशान शांतता दडल्याचे जाणवते....
अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
शाळेचे दिवस कमी होतील. पण त्यासाठी विषयांचा फापट पसारा कमी करता येईल. नको असलेले धडे कमी करता येतील. अभ्यासक्रम कमी करता...