माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
मांगिरीश पै रायकर
आज शेतकरी तसेच अल्पभूधारकांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे आणि ते कृषी शाळा व महाविद्यालयात प्रवेश करत आहेत. निश्चितच हे सकारात्मक आणि...
बबन भगत
गेल्या रविवारी म्हणजेच १४ जून रोजी जेव्हा सुशांतसिंह राजपूत या उमद्या अभिनेत्याने मुंबई येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली तेव्हा...
रश्मिता राजेंद्र सातोडकर,
(शिरोडवाडी-मुळगाव)
जीवन खूप सुंदर आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदला. दुःखाचे पहाड चढाल तर जीवनाचा खरा अर्थ कळेल. दुःखाला सावरता सावरता सुखाचा शोध घेऊन...
अंजली सं. नायक
(शिक्षिका) म्हापसा
ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अखंडित इंटरनेट सुविधा. अन्यथा विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित राहून त्यांचे नुकसान होऊ शकते. वारंवार खंडित...
सोमनाथ कोमरपंत
गोमंतकातील ज्येष्ठ कथाकार आणि दोन तपे ‘नवप्रभा’ दैनिकात सातत्याने ‘गुलमोहर’ या लोकप्रिय सदरात लिहिणारे ललितनिबंधकार जयराम पांडुरंग कामत यांचे आज पहाटे अल्प...
अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
या लिखाणाची सुरुवात एकेकाळी झालीय दगडी पाटी आणि लेखण यांनी झालीय. त्यानंतर दौत म्हणजे शाई भरलेली एका विशिष्ट आकाराची बाटली आणि...