(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने...
डॉ. मनाली म. पवार
लॉकडाउन संपल्यावर तुम्हाला पूर्ववत आयुष्य जगायला आवडेल का की लॉकडाउनच्या काळातील अनुभव घेऊन जगण्यामध्ये बदल घडवायला आवडेल? हा निर्णय...
डॉ. सीताकांत घाणेकर
आत्मशुद्धी जीवनात अत्यंत जरुरी आहे. त्यासाठी आत्मशासन हवे. नियमांचे पालन केले तर मनावरसुद्धा नियंत्रण मिळवता येते. आज हे नियंत्रण नसल्यामुळे विविध...
डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)
प्रकृती व शरीरातील दोष, धातुसारख्या गोष्टी हे केस, नख, त्वचा इत्यादींचे स्वरुप, घड़ण, कांति ठरवत असतात...
डॉ. भिकाजी घाणेकर
शरीरातील पेशींना व पेशीजालांना आवश्यक त्या पोषक द्रव्यांचा पुरेशा आणि योग्य प्रमाणात पुरवठा केल्याने शरीरातील इंद्रिये व त्यांचे व्यापार व्यवस्थित चालू...
- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
सगळ्या वाईट शक्तींपासून रक्षा करण्याचे सामर्थ्य या धूपनात आहे, म्हणून तर आपण लहान मुलांना जन्मल्यानंतर लगेच धूपन सुरू करतो....
डॉ. संगीता गोडबोले
येणारा काळ कसा असेल याचा अंदाज आत्ताच करता आला नाही तरीही त्या जगाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणार्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवून उद्याची...