- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
संग्राहक- राम देशपांडे
वि. स. खांडेकर यांना केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, सार्या भारतात ज्या-ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलणारी मंडळी आहेत, त्यांची विविध विषयांवर पत्रे यायची. या...
अंजली आमोणकर
मुठीतल्या वाळूसारखी स्वप्नं पडतात, निसटतात, हरवतात, परत पडतात. स्वप्नांचंही एक वेगळंच जग असतं. पण त्यात कधी शिरायचं, त्यात किती रमायचं व त्यातून कधी...
बबन भगत
‘‘कोविडचे संकट असतानाही गोवा सरकारने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. सरकारने चित्रपट रसिकांना या महोत्सवापासून तुटू दिले नाही....
(लोगो- भोवताल)
अंजली आमोणकर
गवाक्ष म्हणजे ‘मनाची खिडकी.’ ही जर आपल्या मनाची असेल तर आपण केव्हाही उघडू-बंद करू शकतो; मात्र जर ते गवाक्ष दुसर्याच्या मनाचं असेल...
शशांक मो. गुळगुळे
आर्थिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये जागतिक पातळीवर पसरलेल्या ‘कोरोना’मुळे देशाचे आर्थिक चित्र ‘होत्याचे नव्हते’ झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री १ फेब्रुवारीला लोकसभेत २०२१-२०२२...
मीना समुद्र
काही व्यथा मनाच्या तळाशी गाडलेल्या असतात. त्या उकरून उफाळून वर काढू नयेत. माणसाला माणूस म्हणून पुन्हा जगण्याला आपणही अबोल राहून मदत करीत बळ...
श्रीरंग व्यंकटेश जांभळे
सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘विषमुक्त’ शेती आवश्यक असल्याच्या गोष्टीवर...