30 C
Panjim

Covering Goa since 1970

Friday, March 29, 2024

अग्रलेख

spot_img

MOST READ

अभ्यासोनी प्रकटावे!

गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...

तीन पायांची शर्यत

बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...

खाणी सुरू होताना

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्‌ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...

मुहूर्तमेढ

गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...

OTHER STORIES IN THIS SECTION

अखेर माहिती आयुक्त

राज्याला अखेर मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त लाभले आहेत. या पदांवर आपल्या विचारांशी अनुरूप व्यक्ती असाव्यात असे कोणत्याही सरकारला वाटणे स्वाभाविक आहे,...

चूक महाग पडेल!

म्हादईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. म्हादई जललवादाचा १४ ऑगस्ट २०१८ चा निवाडा अधिसूचित करण्यास गोवा सरकारने विरोध का केला नाही आणि तसा तो...

अर्थव्यवस्थेला चालना

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जनतेला कोणताही प्रत्यक्ष दिलासा मिळू शकला नाही. मात्र, अप्रत्यक्ष गोष्टींचा विचार करता देशाच्या आत्मनिर्भरतेला आणि त्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला...

दिलासा हवा!

कोरोनाने जवळजवळ गिळंकृत केलेल्या आर्थिक वर्षाच्या सरतेशेवटी सन २०२१-२२ चा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. गेल्या वर्षभरामध्ये भारतातच नव्हे, तर जगभरातील अर्थव्यवस्था...

आंदोलनाची इतिश्री

गेल्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार आणि लाल किल्ल्यावर झालेल्या गैरप्रकारांचे निमित्त साधून, दिल्लीच्या सीमांवर गेले दोन महिने सुरू असलेले शेतकरी आंदोलन निकाली काढण्याचा चंग...

मराठी शाळा वाचवा

गेल्या दोन वर्षांत राज्यात २३ सरकारी मराठी प्राथमिक शाळा बंद पडल्या. त्यापैकी सात पेडणे तालुक्यातील, पाच फोंडा तालुक्यातील, चार डिचोलीतील व चार बार्देश तालुक्यातील...

जबाबदार कोण?

प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीमध्ये शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या निमित्ताने जे रणकंदन घडले, ते गेले दोन महिने चाललेल्या शेतकर्‍यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला डागाळणारे आहे. हे असे काही विपरीत...

सत्तरी जागी झाली!

आम्ही पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी आमच्या नावावर करा अशी मागणी करीत सत्तरीचा भूमीपूत्र काल प्रजासत्ताकदिनी रस्त्यावर उतरला. वाळपईतील मोर्चातील प्रचंड उपस्थिती हा विषय अवघ्या...

STAY CONNECTED

[td_block_social_counter facebook=”navprabha” twitter=”navprabha” youtube=”channel/UCDFOkbaN9IuV6tjO8Aqo1ww” manual_count_youtube=”8000″ style=”style6 td-social-boxed”]

FROM THE MAGAZINES